Tag Archives: रेल्वे मंत्री

मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर पालघरमध्ये 'माउंटन टनेल-6'चे खोदकाम पूर्ण

भारतातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या सुरु असलेल्या निर्मितीत एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या हाय-स्पीड रेल कॉरिडॉरमधील पालघर जिल्ह्यातील डहाणू रोड येथील पर्वतीय बोगद्याचे (माउंटन टनल-6)  खोदकाम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कामाची पाहणी केली. बुलेट ट्रेनच्या ५०८ किमीच्या या प्रकल्पात महाराष्ट्रात एकूण सात  बोगदे …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा सवाल, मुंबईकरांची जीवघेण्या प्रवासातून सुटका करण्यासाठी काय केले? लोकसभेत तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून केंद्राला केला सवाल

मुंबईची उपनगरीय रेल्वे ही लाईफलाईन आहे. परंतु दररोज होणारे अपघात आणि असुरक्षित प्रवासाने ती डेथलाईन बनली. लोकलने जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. रेल्वे विभाग व सरकारकडे सातत्याने लोकल सेवेबद्दल तक्रार करूनही त्यात काही फरक पडलेला नाही. मुंबईतील लोकल सेवेसाठी सरकारने काय काय उपाययोजना केल्या, असा सवाल मुंबई काँग्रेस अध्यक्ष …

Read More »

आता रेल्वेची बुकिंग क्षमता पाच पटीने वाढणार ३२००० हजारावरून १,५०,००० तिकट बुकींग एकाचवेळी होणार

भारतीय रेल्वे त्यांच्या प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS) मध्ये सुधारणा करत आहे ज्यामुळे तिकीट बुकिंग क्षमता पाच पटीने वाढेल आणि तिकिटांशी संबंधित चौकशी सुलभतेने हाताळता येईल. डिसेंबर २०२५ मध्ये सुरू होणाऱ्या अपग्रेड केलेल्या प्रणाली अंतर्गत, रेल्वे सध्याच्या प्रणालीमध्ये ३२,००० बुकिंगवरून प्रति मिनिट १५०,००० तिकीट बुकिंग प्रक्रिया करू शकेल. त्याचप्रमाणे, नवीन पीआरएस …

Read More »

मुंबई ठाण्यातील रेल्वे प्रश्नी श्रीकांत शिंदे, नरेश मस्के यांनी घेतली रेल्वे मंत्र्यांची भेट रेल्वे प्रवाशांच्या अडचणी सोडविण्यासाठी अॅक्शन प्लॅन तयार करणार

मुंबई – ठाणे आणि उपनगरातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, प्रवाशांना चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात, सेवेचा दर्जा अधिक वृध्दींगत व्हावा, या उद्देशाने कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी आज दिल्लीत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत विविध मागण्यांचे निवेदन …

Read More »

अश्विनी वैष्णव यांची माहिती, रेल्वेत मेनू कार्ड आणि दरपत्रक डिजीटल अलर्टवर लोकसभेत एका प्रश्नांला उत्तर देताना माहिती

रेल्वेमध्ये जेवणाचा मेनू आणि दर प्रदर्शित करणे अनिवार्य आहे, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी लोकसभेत सांगितले. त्यांनी सांगितले की प्रवाशांना मेनू कार्ड, दर यादी आणि अन्नाच्या किमतींचे तपशीलवार डिजिटल अलर्ट मिळणे आवश्यक आहे. “प्रवाशांच्या माहितीसाठी आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर दरांसह सर्व अन्नपदार्थांचे मेनू उपलब्ध आहेत. सर्व तपशीलांसह छापील मेनू कार्ड वेटरकडे …

Read More »

काँग्रेसच्या सुप्रिया श्रीनेत यांचा आरोप, हा अपघात नव्हे तर हत्याकांड दर तासाला १५०० जनरल डब्ब्याची तिकिटे विकली जात होती

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर जे घडले ते अपघात नव्हते तर हत्याकांड होते, सुरक्षेचा मोठा अभाव आहे. रेल्वे प्रशासनाला मोठ्या संख्येने भाविकांच्या आगमनाची अपेक्षा होती. १५ फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली स्टेशनवर दर तासाला १५०० जनरल तिकिटे विकली जात होती. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव मृत्युची आकडेवारी लपवण्यात व्यस्त आहेत. याप्रकरणी रेल्वेमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी, रेल्वे तिकिटातील ज्येष्ठ नागरिकांची सवलत पुन्हा सुरु करा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना भेटून निवेदनाचे दिले पत्र

भारतीय रेल्वेमध्ये मार्च २०२० पर्यंत ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटात सवलत मिळत होती मात्र ही सवलत कोरोना काळात बंद करण्यात आली. आता कोरोनाचे संकट संपून तीन वर्षे झाली तरी अद्याप ही सवलत सुरु केलेली नाही. ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटात दिलेली सवलत पुन्हा सुरू करावी, अशी मागणी खासदार वर्षा गायकवाड यांनी केली …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, शहरी वाहतुकीसाठी एकात्मिक तिकीट प्रणाली केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थित योजनेवर चर्चा

सार्वजनिक वाहतूक प्रणाली एका सिंगल मोबिलिटी प्लॅटफॉर्मवर आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असून, त्यादृष्टीने मुंबईतील पायाभूत सुविधा विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या उपक्रमामुळे प्रवाशांना केवळ ३०० ते ५०० मीटर चालून सार्वजनिक वाहतूक सुविधेचा लाभ घेता येईल. एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जलद आणि सुलभ वाहतूक सेवा देण्याचा हा महत्त्वाकांक्षी …

Read More »

देशातील २० शहरांना स्मार्ट औद्योगिक शहरे म्हणून केंद्राची मान्यता रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती

केंद्रीय मंत्रिमंडळाने २८,६०२ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह विविध राज्यांमध्ये १२ नवीन औद्योगिक स्मार्ट शहरांच्या स्थापनेला हिरवी झेंडी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी एका मीडिया ब्रीफिंग दरम्यान तपशीलांची रूपरेषा सांगून भारताच्या देशांतर्गत उत्पादन क्षमतांना बळकट करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. १२ नियोजित शहरांपैकी, आंध्र प्रदेश दोन, तर बिहार …

Read More »

रेल्वेच्या ९ हजार ७८४ पुलांची दुरूस्ती, पुर्नबांधणी करण्यात आली रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे लोकसभेत उत्तर

भारतीय रेल्वेने एकूण ९,७८४ रेल्वे पुलांच्या दुरुस्ती, मजबुतीकरण, पुनर्वसन किंवा पुनर्बांधणीला मंजुरी दिल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी (३१ जुलै) लोकसभेत लेखी उत्तरात माहिती दिली. महाराष्ट्रातील जुन्या रेल्वे पुलांची दुरवस्था आणि गेल्या तीन वर्षात झालेल्या दुरुस्तीच्या कामांच्या तपशीलाबाबत नऊ खासदारांच्या प्रश्नांना उत्तर देताना ही घोषणा करण्यात आली. खासदारांनी अलीकडच्या …

Read More »