काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय स्वंयसेवक संघ म्हणजे आरएसएसचे प्रमुख डॉ मोहन भागवत यांनी देशातील विवाहीत जोडप्यांनी तीन मुलं जन्माला घालावी असा सल्ला देत केंद्रीय कायद्यातील तरतूंदीना आणि जनसंख्या वाढीवर नियंत्रण आणण्याच्या तरतूदींना हरताळ फासला होता. पण राज्यात आणि केंद्रात हिंदूत्व विचारांचे सरकार असल्याने त्यांच्या वक्तव्यावर कारवाईच नव्हे तर आक्षेप घेण्याचे धाडसही …
Read More »
Marathi e-Batmya