Tag Archives: विधेयकावर चर्चा

धार्मिक स्वातंत्र्य विधेयकावरून वादळी चर्चा, सभागृहाचे कामकाज तहकूब जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावरून सत्ताधाऱ्यांचा गोंधळ

कुठल्या पद्धतीने धर्मांतर होतं तर ज्याच्यामध्ये अमिष असेल, जबरदस्ती असेल, त्या ठिकाणी फसवणूक असेल, बळजबरी असेल, लबाडी असेल किंवा अल्पवयीन अशा पद्धतीचं धर्मांतरण असेल. गैरवाजवी प्रभाव असेल अशा धर्मांतरणाला बेकायदेशीर धर्मांतरण ठरवण्यात आलेल आहे. या पद्धतीनं केलेलं कुठलंही धर्मांतरण हेच फक्त या ठिकाणी बेकायदा धर्मांतरण होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »