उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी शनिवारी (२८ जून २०२५) असे प्रतिपादन केले की संविधानाची प्रस्तावना “बदलण्यायोग्य नाही” कारण ती “बीज” आहे ज्यावर दस्तऐवज वाढतो. भारताच्या संविधानाशिवाय इतर कोणत्याही संविधानाच्या प्रस्तावनेत बदल झालेला नाही असे सांगितले. पुढे बोलताना जगदीप धनखड म्हणाले की, पण ही प्रस्तावना १९७६ च्या ४२ व्या संविधान (दुरुस्ती) कायद्याने …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचा सवाल, राज्यघटनेतील प्रस्तावनेची दुरूस्तीपूर्वी….?
राज्यघटनेतील प्रस्तावनेतील समाजवादी आणि धर्मनिरपेक्षता हे दोन शब्द काढून टाकण्याची मागणी भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाचे न्यायाधीश दिपंकर दत्ता आणि संजीव खन्ना यांनी सवाल करत राज्यघटनेतील प्रस्तावनेची अंमलबजावणी दुरूस्ती करण्यापूर्वी कधी अंमलबजावणी केली आहे का असा सवाल केला. स्वतंत्र भारताची राज्यघटना …
Read More »
Marathi e-Batmya