काल पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने सिंधू जल करार स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी बुधवारी (२३ एप्रिल २०२५) पंतप्रधानांच्या निवासस्थानी सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीच्या बैठकीनंतर ही घोषणा केली. दरम्यान, सरकारने गुरुवारी (२४ एप्रिल २०२५) सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. मंगळवारी (२२ एप्रिल २०२५) दुपारी जम्मू आणि …
Read More »राजनाथ सिंह यांचा इशारा, पडद्यामागे असलेल्यांपर्यंतही पोहचू… सूचक शब्दात पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना दिला इशारा
काश्मीरच्या पहलगाममधील भयंकर दहशतवादी हल्ल्यात सामील असलेल्या लोकांना “नजीकच्या भविष्यात” जोरदार प्रत्युत्तर मिळेल आणि अशा कोणत्याही दहशतवादी कारवायांमुळे भारताला “भयभीत” करता येणार नाही, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले. मंगळवारी (२२ एप्रिल) झालेल्या या हल्ल्यात दहशतवाद्यांनी अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथील बैसरन कुरणात भेट देणाऱ्या पर्यटकांच्या गटावर गोळीबार केला, ज्यात दोन …
Read More »
Marathi e-Batmya