Tag Archives: ४३ वैमानिकांचे राजीनामे

आकासा एअर बंद होण्याचा धोका, जाणून घ्या काय आहे प्रकरण जाणून घ्या काय प्रकरण ४३ वैमानिकांनी दिले राजीनामे

देशात विमान वाहतूक क्षेत्रातील संकट अधिक गडद झाले आहे. नुकतीच सुरू झालेली आकासा एअर ही विमानसेवाही बंद होण्याचा धोका आहे. दिवंगत गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी गुंतवलेल्या या कंपनीच्या ४३ पायलटांनी अचानक राजीनामा दिला आहे. यामुळे कंपनीला दररोज २४ उड्डाणे रद्द करावी लागत आहेत. कंपनीने दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले की, वैमानिकांच्या …

Read More »