ठाण्याजवळच्या मुंब्रा स्थानकाजवळ लोकलमधून पडून ६ प्रवशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी व मनाला चटका लावणारी आहे. कामावर जाण्यासाठी जीवाची पर्वा न करता रेल्वेला लटकत प्रवास करण्याची वेळ येते हेच अत्यंत विदारक आहे. हा रेल्वे अपघात नाही तर भाजपा सरकारने घेतलेले बळी आहेत, याची चौकशी तर केलीच पाहिजे पण घटनेला …
Read More »मुंब्रा ते दिवा दरम्यान चालत्या ट्रेनमधून पडून ४ जणांचा मृत्यू तर ७ ते ८ जण जखमी जखमींना तात्काळ रूग्णालयात राज्य सरकारकडून
सोमवारी सकाळी ठाण्यातील मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ चालत्या ट्रेनमधून अनेक प्रवासी पडल्याने किमान पाच जणांचा मृत्यू झाला आणि सात ते आठ जण जखमी झाले, अशी माहिती मध्य रेल्वेच्या प्रवक्त्याने दिली. या घटनेचे कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू करण्यात सुरु करण्यात आल्याचे सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून कसाराला जाणारी ट्रेन दिवा-मुंब्रा …
Read More »
Marathi e-Batmya