Breaking News

Tag Archives: ७०० कुटुंबिय रस्त्यावर

वंचितचा सवाल, जयभीम नगरातील ७०० कुटुंबे रस्त्यावर आली जबाबदार कोण? नदी, नाले, सफाईवर किती कोटी खर्च केला?

दोन आठवड्यापासून मुंबईमध्ये होणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळित झाले आहे. मुंबई महानगरपालिकेचे एकूण बजेट २०२४-२५ वर्षासाठी ६०,००० कोटींचे आहे. जे एखाद्या छोट्या राज्यापेक्षाही जास्त आहे. इथे पावसाळ्याच्या अगोदर होणारे मुख्य काम म्हणजे नालेसफाई, नदी सफाई आहे. यावर किती खर्च झाला आहे? आजच्या मुंबईच्या या अवस्थेला मुंबई महापालिका जबाबदार आहे, असा आरोप …

Read More »