राज्यात लोकसभा निवडणूकीचा माहोल असल्याने आणि महाराष्ट्रातील पाचव्या व शेवटच्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया आज पार पडली जात आहे. या घडामोडीतच १२ वी परिक्षेच्या निकालाबाबत मात्र उच्च व माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च मध्ये घेतलेल्या परिक्षांच्या निकालाबाबत अधिकृत घोषणा केली. उद्या दुपारी १ वाजल्यापासून १२ वी परिक्षेचा निकाल ऑनलाईन जाहिर करण्यात येणार …
Read More »१२ वीच्या निकालात गतवर्षीपेक्षा यंदा ४.७ टक्क्याने वाढ सर्वाधिक निकाल कोकण तर सर्वात कमी औरंगाबादचा निकाल
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील १२ वी परिक्षार्थींचा निकाल आज जाहीर झाला असून राज्याचा निकाल ९०.६६ टक्के इतका लागला असून गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्यावर्षी १२ वी निकालात ४.७ टक्केने वाढ झाली आहे. या निकालात कोकणने बाजी मारली असून राज्यात सर्वात कमी निकाल औरंगाबादचा लागला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण …
Read More »१२ वीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील वाढत्या कोरोनाच्या प्रसारामुळे इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल केव्हा लागेल याकडे विद्यार्थ्यांसह सर्व पालकांची उत्सुकता लागू राहीली होती. अखेर १२ वीचा निकाल उद्या १६ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता जाहीर होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. १२ वीची परिक्षा संपल्यानंतर आणि १० …
Read More »
Marathi e-Batmya