Tag Archives: 35 lakh home will build

२०३० पर्यंत राज्य सरकार बांधणार ३५ लाख घरेः गृहनिर्माण धोरणास मंत्रिमंडळाची मंजूरी शाश्वत, सुरक्षित आणि पर्यावरणास अनुकूल घराचे अभिवचन सरकारचे उद्दिष्ट

राज्याच्या गृहनिर्माण धोरण २०२५ ला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. ‘माझे घर, माझा अधिकार’ हे ब्रीद अनुसरून वर्ष २०३० पर्यंत राज्यातील प्रत्येक नागरिकाला शाश्वत, सुरक्षित आणि पर्यावरणास अनुकूल घराचे अभिवचन देणाऱ्या राज्याच्या गृहनिर्माण धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या धोरणात डाटा आधारित निर्णय प्रक्रिया, आधुनिक …

Read More »