दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कथित अबकारी घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केलेल्या अटकेला आव्हान देणारी याचिका आज फेटाळून लावली. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आपण उद्या सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे आम आदमी पार्टीने सांगितले. उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, AAP …
Read More »आपच्या संजय सिंग यांना सहा महिन्यानंतर ईडीकडून जामीन
सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सवलत दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी (२ एप्रिल) आम आदमी पक्षाचे (आप) नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांना दिल्ली दारू धोरण प्रकरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जामीन मंजूर केला. विशेष म्हणजे ईडीने जामीन देण्यास कोणताही आक्षेप नसल्याचे सांगितल्यानंतर, न्यायालयाने गुणवत्तेवर काहीही व्यक्त केलेले नाही, असे स्पष्ट …
Read More »अरविंद केजरीवाल यांना १५ एप्रिल पर्यंत कोठडी
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना १ एप्रिल रोजी १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. अबकारी धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कोठडी संपल्यानंतर त्याला दिल्लीच्या कोर्टात खचाखच भरलेल्या कोर्टरूममध्ये विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांच्यासमोर हजर करण्यात आले. ईडीने अरविंद केजरीवाल यांच्या १५ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती, …
Read More »तुरूंगातून अरविंद केजरीवाल यांचा संदेश, भाजपाचा तिरस्कार करू नका…
काल सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीच्या लिकर पॉलिसीप्रकरणी ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात २८ मार्च पर्यंत कोठडी सुनावली. त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी अरविंद केजरीवाल यांना ताब्यात घेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी कोठडीत ठेवले. दरम्यान तुरुंगात गेल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांची पत्नी सुनिता यांच्या माध्यमातून आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी संदेश दिला आहे. अरविंद …
Read More »प्रकाश आंबेडकर यांचे टीकास्त्र, भाजपाचे स्टार प्रचारक ईडी, सीबीआय, ईव्हीएम
देशात सध्या लोकसभा निवडणूकांचे वारे वहात आहे. त्यातच काँग्रेसची बँक खाती गोठविल्याच्या मुद्यावरून आधीच भाजपा आणि नरेंद्र मोदी-भाजपाला यांना लक्ष्य करण्यास देशातील सर्वच प्रमुख विरोधी पक्षांनी टीका करण्यास सुरुवात केली. त्यातच काल रात्री ईडी अर्थात सक्तवसुली संचालनायने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली. त्यावरून विरोधी पक्षांनी तयार केलेल्या इंडिया …
Read More »शरद पवार यांचा इशारा, केजरीवालांच्या अटकेची किंमत भाजपाला मोजावी लागणार
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने केलेली अटकेची कारवाई चुकीची आहे. लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम सुरु असल्याचं यातून स्पष्ट दिसून येत आहे. आम्ही मोठ्या ताकदीने अरविंद केजरीवाल यांच्या पाठिशी उभे राहू अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी दिल याची किंमत भाजपाला आणि केंद्र सरकारला मोजावी …
Read More »दिल्लीत औरंगजेबाचे नाव असलेल्या रस्त्याला डॉ एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव नवी दिल्ली नगरपालिकेच्या मंजूरीनंतर रितसर नामकरण
नवी दिल्ली नगरपालिका परिषदेने (एनडीएमसी) बुधवारी लुटियन्स दिल्लीतल्या एका रस्त्याचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. येथील एका रस्त्याचं नाव औरंगजेब लेन असं होतं जे आता बदललं जाणार आहे. या रस्त्याला भारताचे दिवंगत राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचं नाव दिलं जाणार आहे. एनडीएमसीच्या बैठकीत बुधवारी २९ जून रोजी याबाबतच्या निर्णयाला …
Read More »राज्यपाल आणि तपास यंत्रणांच्या विरोधात देशभरातील नऊ पक्षांचे पंतप्रधान मोदींना पत्र विरोधी पक्षांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय यंत्रणाचा वापर होतोय
भाजपाची सत्ता नसलेल्या आणि भाजपाच्या विरोधात उघडपणे भूमिका घेणाऱ्या विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून सातत्याने करण्यात येत आहे. त्यातच वर्षभरापासून तपास करून दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक केली. त्यासाठी सुरुवातीला आयकर खात्याकडून नंतर ईडी मार्फत ही कारवाई करण्यात आली. या कारवाईचा …
Read More »गुजरातच्या निकालावर शरद पवार म्हणाले, हळूहळू बदल होतोय… म्हणजे देशात लोकांचा एका बाजूने मतप्रवाह जातो हे म्हणणे उचित नाही
गुजरातची निवडणूक एकतर्फी होईल यामध्ये कोणाच्या मनात शंका नव्हती. सगळी देशाची सत्ता त्यासाठी वापरण्यात आली. अनेक निर्णय एका राज्याला सोयीचे घेण्यात आले. अनेक प्रकल्प त्या राज्यात कसे येतील याची काळजी घेतली गेली. त्याचा परिणाम गुजरातमध्ये एकतर्फी निकाल लागणार याबद्दल कोणाच्या मनात शंका नव्हती. गुजरात निकाल लागला म्हणजे देशात लोकांचा एका …
Read More »भाजपाने ६ मुख्यमंत्री, ७ खासदार, शेकडो नेते उतरवूनही हाती पराभव, मात्र आपची विजयी घौडदौड दिल्ली महापालिकेत आम आदमी पक्षाला १३४ तर भाजपाला १०४ जागा
मागील काही वर्षात भाजपाकडून प्रत्येक निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात येत आहे. त्यानुसार मागील १५ वर्षापासून हाती राखलेल्या दिल्ली महापालिकेची निवडणूकही भाजपाने प्रतिष्ठीत करत भाजपाशासित ६ राज्यांचे मुख्यमंत्री, ७ खासदार आणि शेकडो पदाधिकारी दिल्ली महापालिकेच्या निवडणूकीत उतरविले. मात्र आप अर्थात आम आदमी पार्टीने आपल्या कामाच्या आणि प्रचाराच्या जोरावर भाजपाला १०४ जागांवर रोखत …
Read More »
Marathi e-Batmya