मुंबई: संजय घावरे भारत ही संतांची भूमी आहे. या मातीत जन्मलेल्या प्रत्येक संताने समाजातील दुर्बल घटकांसाठी वैचारीक, सामाजिक तसंच पारमार्थिक लढा उभारला. बहुजन समाजात जन्मलेल्या बहुतेक संतांनी मनामनात नवविचारांची ज्योत प्रज्वलित करीत नवी क्रांती घडवण्याचा प्रयन्त केला. परंतु तत्कालीन उच्चवर्णीय धर्ममांर्तंडानी त्यांना विरोध करीत नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला. इतकंच नव्हे …
Read More »