अमरावतीच्या राणा दांम्पत्याला खार पोलिसांनी अटक केल्यानंतर आपल्याला पिण्यासाठी पाणी दिले नाही, तसेच बाथरूम वापरायलाही दिले नसल्याचा गंभीर आरोप पोलिसांवर करत त्याची तक्रार लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे पत्र पाठवित केली. त्यावर मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी खार पोलिस ठाण्यातील तो व्हिडिओच आपल्या ट्विटर अकॉंऊटवरून प्रसारीत केला. आता या व्हिडिओनंतर …
Read More »
Marathi e-Batmya