Tag Archives: after five year Yatra again begin

पाच वर्षानंतर कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरु परराष्ट्र मंत्रालयाने यात्रेकरूंकडून अर्ज मागविले

कैलास मानसरोवरची यात्रा स्थगित केल्यानंतर पाच वर्षांनी, भारत या वर्षी जूनपासून पुन्हा यात्रा सुरू करण्यासाठी सज्ज आहे. परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी (२६ एप्रिल २०२५) यात्रेकरूंकडून अर्ज मागवले. ही यात्रा जून ते ऑगस्ट दरम्यान होणार असल्याची घोषणा करून परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, यात ७५० यात्रेकरूंना सहभागी होण्याची परवानगी असेल. “या वर्षी, ५० …

Read More »