मुंबईः प्रतिनिधी अर्थसंकल्पावरील चर्चेत काहीजणांनी तिन्ही पक्षांचे जाहिरनामे वाचून दाखविले. आता तुम्हीही निवडणूकीच्या काळात प्रत्येकाच्या घरात १५ लाख रूपये देण्याची घोषणा केलीत. परंतु प्रत्यक्षात तुम्ही दिले का? असा उपरोधिक सवाल भाजपाच्या सदस्यांना करत आमच ही तिन्ही पक्षांचे सरकार असल्याने प्रत्येकाने जाहिर केलेल्या योजनांमध्ये काटछाट होवून किमान कार्यक्रम राबविला जाणार असल्याचे …
Read More »
Marathi e-Batmya