महाराष्ट्र सरकारने मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) साठी एकात्मिक बस वाहतूक योजना तयार करण्यासाठी १२ सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना केली आहे. त्याचा उद्देश प्रवाशांना एकाच तिकीट प्रणालीद्वारे अखंड प्रवास अनुभव प्रदान करणे आहे. महाव्यवस्थापक बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि वितरण लिमिटेड (पश्चिम), मुंबई यांना टास्क फोर्सचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. हे टास्क …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, शहरी वाहतुकीसाठी एकात्मिक तिकीट प्रणाली केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थित योजनेवर चर्चा
सार्वजनिक वाहतूक प्रणाली एका सिंगल मोबिलिटी प्लॅटफॉर्मवर आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असून, त्यादृष्टीने मुंबईतील पायाभूत सुविधा विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या उपक्रमामुळे प्रवाशांना केवळ ३०० ते ५०० मीटर चालून सार्वजनिक वाहतूक सुविधेचा लाभ घेता येईल. एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जलद आणि सुलभ वाहतूक सेवा देण्याचा हा महत्त्वाकांक्षी …
Read More »
Marathi e-Batmya