पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधत म्हटले की, “काही लोक घुसखोरांचे संरक्षण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.” पंतप्रधानांनी गुरुवारी राज्यसभेत बोलताना ही टिप्पणी केली. राज्यसभेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “अकार्यक्षम शासना”खाली राहणाऱ्या लोकांना अनिश्चित भविष्याचा सामना करावा लागत आहे, तर सत्तेवर असलेले लोक केवळ राजकीय फायद्यांवर लक्ष …
Read More »
Marathi e-Batmya