केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. त्यामुळे दिल्लीत होणारे साहित्य संमेलन पहिलेच ‘अभिजात मराठी साहित्य संमेलन’ असेल.दिल्लीत होणाऱ्या या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.जेष्ठ नेते शरद पवार या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी असणार आहेत. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा… ही केवळ कविकल्पना …
Read More »
Marathi e-Batmya