Tag Archives: Congress president Mallikarjun Kharge alleges slowly killing democracy

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचा आरोप, लोकशाही हळूहळू संपवत आहेत काँग्रेसच्या ८६ व्या अधिवेशात उद्घाटन पर भाषणात बोलताना केली टीका

तामिळनाडूच्या राज्यपालांनी रोखलेली विधेयके “कार्यान्वित” करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश नरेंद्र मोदी सरकारच्या तोंडावर “थप्पड” आहे, अशी चपराक काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी लगावली. तसेच मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, महाराष्ट्रात सत्ताधारी पक्षावर “निवडणूक घोटाळा” केल्याचा आरोप केला. ८६ व्या अखिल भारतीय काँग्रेस समिती (एआयसीसी) अधिवेशनातील आपल्या उद्घाटन भाषणात, मल्लिकार्जून खर्गे यांनी …

Read More »