Tag Archives: Developed Maharashtra 2047

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राला अग्रेसर करण्यासाठी अंमलबजावणीवर भर द्यावा ‘विकसित महाराष्ट्र 2047’ला वेग

राज्य आणि देशासाठी २०२६ ते २०३० हा कालावधी अत्यंत महत्त्वाचा आहे. या काळात योग्य निर्णय आणि अंमलबजावणी झाली, तर महाराष्ट्राला केवळ मोठी अर्थव्यवस्था नव्हे, तर दरडोई  उत्पन्नात  महाराष्ट्राला अग्रेसर  राज्य बनविणे शक्य होणार आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्राच्या दीर्घकालीन प्रगतीसाठी तयार करण्यात आलेल्या “विकसित महाराष्ट्र 2047” या महत्त्वाकांक्षी व्हिजनच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुढील चार वर्षांत २०३० पर्यंत मोजता …

Read More »