आज २१ व्या शतकातही मुस्लीम स्त्रीयांना ट्रीपल तलाक साठी लढा द्यावा लागत आहे. त्यांना आपल्या हक्क आणि अधिकारासाठी लढा देण्याचते स्वातंत्र हे कायद्याने प्राप्त झाले आहे. ट्रीपल तलाक कायद्याने रद्द करण्यास मुस्लीम महिलांना यश प्राप्त झाले आहे. आज समाजात ही परिस्थिती असेल तर स्वातंत्र्यापूर्वी महिलांची काय सामाजिक स्थिती असेल याचा …
Read More »
Marathi e-Batmya