Tag Archives: Dr S Jaishankar clarified

परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांची स्पष्टोक्ती, पाकिस्तानशी चर्चा दहशतवादाच्या मुद्यावरच पाकिस्तानबरोबरचा सिंधू पाणी करार स्थगित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे की पाकिस्तानशी कोणतीही चर्चा दहशतवादाच्या मुद्द्यापुरती मर्यादित राहील. तसेच सिंधू पाणी करार स्थगित आहे आणि “पाकिस्तानकडून होणारा सीमेपलीकडून होणारा दहशतवाद विश्वासार्ह आणि अपरिवर्तनीयपणे थांबेपर्यंत” तो कायम राहील अशी माहिती परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी दिली. नवी दिल्लीतील होंडुरास दूतावासाच्या उद्घाटनाला उपस्थित राहिल्यानंतर …

Read More »