Tag Archives: first phase

मंगलप्रभात लोढा यांची माहिती, आयटीआय होणार सर्वोत्तम ‘स्किल डेव्हलमपेंट हब’ राज्यातील आयटीआयचे आधुनिकीकरण, पीएम – सेतू योजना राबविणार, पहिल्या टप्प्यात नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे यांचा समावेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शाश्वत विकासाच्या दूरदृष्टीच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्या ‘ पीएम सेतू ‘ या योजनेमुळे महाराष्ट्रातील आयटीआय सर्वोत्तम ‘स्किल डेव्हलमपेंट हब’ होणार असल्याचे, राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील चार जिल्ह्यात ही योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ८ ऑक्टोंबरला नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन पहिल्या टप्प्याचे करणार उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ ऑक्टोबर रोजी ₹१९,६४७ कोटी रुपयांच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (NMIA) पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करतील, जे भारताच्या विमान वाहतूक पायाभूत सुविधांमध्ये महत्त्वपूर्ण प्रगती दर्शवेल. ग्रीनफिल्ड प्रकल्प म्हणून विकसित केलेले, एनएमआयए NMIA हे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला (CSMIA) पूरक असणारे मुंबई महानगर प्रदेशातील दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ बनले …

Read More »

अमेरिका आणि भारता दरम्यान ९० दिवसांच्या आत द्विपक्षीय करार भारताचा सर्वोत मोठा व्यापारी भागिदारी

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, भारत आणि युनायटेड स्टेट्स यांनी दीर्घ-प्रतीक्षित द्विपक्षीय व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्यासाठी अटींमध्ये लॉक केले आहे, दोन्ही बाजूंनी ९० दिवसांच्या आत करार केला आहे. २०२३-२४ मध्ये द्वि-मार्गी व्यापार $११८ अब्ज ओलांडून संबंधात नूतनीकरणाचे संकेत देते, ज्यामुळे यूएस भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार बनला. “आम्ही इतर देशांच्या तुलनेत अमेरिकेशी व्यापार …

Read More »

जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभेच्या २४ जागांसाठी ५८ टक्के मतदान निवडणूक आयोगाने दिली माहिती

जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी बुधवारी ९० पैकी २४ विधानसभा मतदारसंघांसाठी मतदान सुरू असल्याने सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५८.१९ टक्के मतदान झाले. २३ लाखांहून अधिक मतदार ९० अपक्षांसह २१९ उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. मतदारांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले …

Read More »

पहिल्या टप्प्यातील निवडणूक मतदानाला सुरुवात, मणिपूरात हिंसाचार, तर बंगालमध्ये

२०२४ लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी १७ राज्ये आणि चार केंद्रशासित प्रदेशांमधील १०२ मतदारसंघांमध्ये १९ एप्रिल रोजी मतदान सुरू झाले. निवडणूकीच्या रिंगणात असलेल्या प्रमुख चेहऱ्यांमध्ये नितीन गडकरी, किरेन रिजिजू, सर्बनदा सोनोवाल, जितेंद्र सिंग आणि भूपेंद्र यादव या आठ केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. याशिवाय काँग्रेसचे गौरव गोगोई, द्रमुकच्या कनिमोझी आणि तामिळनाडू भाजपाचे …

Read More »

महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघातील प्रचार थंडावला

महाराष्ट्रासह देशभरात लोकसभा निवडणूकांचे बिगूल वाजून जवळपास एक महिन्याचा कालावधी लोटला. संपूर्ण देशभरात सात टप्प्यात लोकसभा निवडणूका पार पाडण्यात येत आहेत. तर महाराष्ट्रात पाच टप्प्यात लोकसभा निवडणूकीची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर या पाच लोकसभा मतदारसंघासाठीची निवडणूक प्रक्रिया पार पाडली जात आहे. …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने हातात घेतली असून काँग्रेस व इंडिया आघाडीच्या उमेदवारांना जनतेचा आशिर्वाद मिळाला आहे. विरोधी पक्षांच्या उमेदवाराला लोकांनी अनेक गावातून हाकलून लावले. १० वर्षातील अत्याचारी कारभाराला जनता कंटाळली आहे. मोदी सरकारविरोधात जनतेमध्ये तीव्र संताप असून विदर्भातील पाचही …

Read More »

५ लोकसभा मतदारसंघातील १,४१ लाख नवमतदार बजावणार मतदानाचा हक्क

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघात १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत नवमतदारांची संख्या लक्षणीय असून यंदा १८-१९ या वयोगटातील १ लाख ४१ हजार ४५७ नवमतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. नवमतदारांनी मतदान करण्याचे आवाहन मुख्य निवडणूक कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. मुख्य निवडणूक …

Read More »

पहिल्या ट्प्प्यात विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात ४० जणांचे उमेदवारी अर्ज दाखल

देशातील लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने लागू केली. महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणूका पार पडणार आहेत. त्यातील पहिला टप्पा १९ एप्रिल २०२४ रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. या पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात निवडणूकीची पार पडणार आहे. त्याचबरोबर या पाच जागांसाठी उमेदवारी अर्ज …

Read More »