फास्ट-मूव्हिंग कंझ्युमर गुड्स अर्थात एफएमसीजी कंपन्या येत्या आठवड्यात आणखी किमती वाढवण्याची शक्यता आहे, विशेषतः पाम तेलावर जास्त अवलंबून असलेल्या उत्पादनांसाठी. कॉफीसारख्या महत्त्वाच्या वस्तूंच्या किमती अलिकडेच घसरल्या असूनही, पाम तेल महागच राहिले आहे, ज्यामुळे उत्पादकांवर खर्चाचा दबाव वाढत आहे. एथनिक स्नॅक्स कंपनी बिकाजी फूड्स इंटरनॅशनलचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज वर्मा यांनी …
Read More »त्रिनयना देवीच्या मदतीने नेत्राच्या हातून होणार विरोचकाचा वध नेत्राला जुळी मुलं होणार
मुंबई – नेत्राच्या नेत्रा व राजाध्यक्ष कुटुंबाला त्रिनयना देवीचा आशीर्वाद कळतो तो म्हणजे नेत्रा पाच नाही तर सात महिन्यांची गरोदर आहे. नेत्राला जुळी मुलं होणार असल्याची बातमी कळून सगळ्यांच्याच आनंदाला पारावार उरलेला नाही. राजाध्यक्ष कुटुंब विरोचकाला या जुळ्या मुलांची कुठल्याच प्रकारे माहिती न देण्याचं ठरवतात. देवीनेच विरोचकाचा वध रचला आहे या …
Read More »महाराष्ट्र, गोव्यासाठी २०,००० मेट्रिक टन तांदूळ साठा उपलब्ध भारतीय अन्न महामंडळाच्या खुल्या बाजार विक्री योजनेअंतर्गत तांदूळ विक्रीसाठी उपलब्ध
देशात ०७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या आगामी लिलावासाठी गोवा राज्यासह संपूर्ण महाराष्ट्र प्रदेशात एकूण २०,००० मेट्रिक टन तांदळाचा साठा उपलब्ध करण्यात येत आहे. या लिलावात व्यापारी/ घाऊक खरेदीदार/ तांदूळ उत्पादक सहभागी होऊ शकतात. तांदूळासाठी प्रत्येक बोलीदाराची किमान बोली १० मेट्रिक टन असेल आणि त्याला कमाल बोली १००० मेट्रिक टन पेक्षा जास्त …
Read More »धान्याला देण्यात आलेली अनुदानाची आकडेवारी वास्तविक नाही वित्त सचिव टी व्हि सोमनाथम यांचे प्रतिपादन
अन्न अनुदानाच्या संख्येतील सुधारणा मागील थकबाकीचे पेमेंट दर्शवते आणि वास्तविक कपात नाही. बिझनेसलाइनला दिलेल्या मुलाखतीत वित्त सचिव टी व्ही सोमनाथन म्हणाले की खतासाठी सबसिडी संख्या कमी आयात किंमत दर्शवते. सोमनाथन पुढे बोलताना म्हणाले की, खाद्य अनुदान कपात मुख्यत्वे आहे, कारण गेल्या वर्षी भरलेल्या जुन्या खरेदीसाठी राज्यांना काही थकबाकी भरायची होती. …
Read More »शेतीमाल किंमती आणि बोंडअळी नुकसानीचा प्रस्ताव केंद्राकडे नाहीच राज्य सरकारकडून उत्तर न आल्याने विरोधकांचा सभात्याग
नागपूर : प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती मालाला हमी भाव मिळावा यासाठी सातत्याने गळा काढणाऱ्या भाजप सरकारने शेतीचा दर ठरविण्यासाठी कृषी आयोगाची स्थापना केली. मात्र या कृषी आयोगाने राज्यातील शेती मालाचा हमीभाव ठरविण्याचा प्रस्ताव आणि बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविला नसल्याचा खुलासा केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग …
Read More »
Marathi e-Batmya