मुंबईः प्रतिनिधी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सर्वांसाठी घरे या योजनेखाली राज्यात गृहनिर्माण प्रकल्प उभारले जात नसल्याबाबत केंद्रीय गृहनिर्माण विभागाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. परंतु गृहनिर्माण विभागातील प्रत्येक गोष्टींमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लक्ष घालत असल्याने या विभागाचे मंत्री प्रकाश महेता आणि राज्यमंत्री रविंद्र वायकर हेच बेदखल झाल्याचे चित्र गृहनिर्माण …
Read More »
Marathi e-Batmya