१२ वीची परिक्षा फेब्रुवारी महिन्यात झाली. त्यानंतर १२ वी परिक्षेचा निकाल मे महिन्याच्या अखेरला जाहिर होणार की जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहिर होणार याबाबत उत्सुकता विद्यार्थ्यांना लागून राहिली होती. मात्र पुणे मंडळाकडून १२ वी परिक्षेच्या निकालाची तारिख आजच जाहिर केली असून परिक्षेचा निकाल सोमवारी ५ मार्च रोजी जाहिर करण्यात येणार …
Read More »१२ वीच्या निकालात गतवर्षीपेक्षा यंदा ४.७ टक्क्याने वाढ सर्वाधिक निकाल कोकण तर सर्वात कमी औरंगाबादचा निकाल
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील १२ वी परिक्षार्थींचा निकाल आज जाहीर झाला असून राज्याचा निकाल ९०.६६ टक्के इतका लागला असून गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्यावर्षी १२ वी निकालात ४.७ टक्केने वाढ झाली आहे. या निकालात कोकणने बाजी मारली असून राज्यात सर्वात कमी निकाल औरंगाबादचा लागला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण …
Read More »
Marathi e-Batmya