मुंबईतून फ्रीवेवरून उतरल्यानंतर आनंदनगर–साकेते–गायमुख–फाउंटन हॉटेल असा एलिव्हेटेड रस्ता उभारण्यात येत आहे. तसेच टिकुजी-नी-वाडी ते बोरिवली असा भुयारी मार्ग बांधला जात असून, या मार्गामुळे भविष्यात केवळ दहा ते पंधरा मिनिटांत हे अंतर पार करता येईल. सध्या मीरा-भाईंदर ते बोरिवली यासाठी दोन ते अडीच तास लागतात. या दोन्ही प्रकल्पांमुळे वाहतूक कोंडी कमी …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, नुकसानग्रस्त महाराष्ट्रासाठी पंतप्रधान मोदींनी विशेष पॅकेज द्यावे महाराष्ट्राचा तालिबान करायचा आहे का? ढासळलेली कायदा सुव्यवस्था पाहता पूर्ण वेळ गृहमंत्र्यांची गरज
मे महिन्यापासून राज्यात अतिवृष्टीने थैमान घातल्याने खरिप हंगाम पूर्णपणे वाया गेला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मायबाप सरकार बळीराजाला भरीव मदत देईल अशी आशा असताना राज्य सरकारने जाहीर केलेले पॅकेज हे फसवे निघाले. हे पॅकेज शेतकऱ्यांची क्रूर थट्टा करणारे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या दौऱ्यावर आले पण शेतकऱ्यांसाठी एका …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ८ ऑक्टोंबरला नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन पहिल्या टप्प्याचे करणार उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ ऑक्टोबर रोजी ₹१९,६४७ कोटी रुपयांच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (NMIA) पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करतील, जे भारताच्या विमान वाहतूक पायाभूत सुविधांमध्ये महत्त्वपूर्ण प्रगती दर्शवेल. ग्रीनफिल्ड प्रकल्प म्हणून विकसित केलेले, एनएमआयए NMIA हे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला (CSMIA) पूरक असणारे मुंबई महानगर प्रदेशातील दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ बनले …
Read More »
Marathi e-Batmya