Tag Archives: Kiren Rijiju assures Waqf Act will provide justice to poor and needy Muslims

किरण रिजिजू यांची ग्वाही, वक्फ कायद्यामुळे गरीब, गरजू मुस्लिमांना न्याय मिळेल कोणाच्याही अधिकाऱांचे हनन होणार नाही

वक्फ (सुधारणा) कायदा २०२५ चा मूळ उद्देशच पूर्वीच्या कायद्यातील त्रुटी दूर करून वक्फ बोर्डाची कार्यक्षमता वाढवणे हा आहे. ‘वक्फ मालमत्तां’च्या नियमन आणि व्यवस्थापनातील समस्या आणि आव्हाने दूर करण्यासाठी हा कायदा करण्यात आला आहे. या कायद्यामुळे कोणाच्याही अधिकारांचे हनन होणार नाही. सर्व गरीब गरजू मुस्लिमांना न्याय मिळेल, अशी ग्वाही केंद्रीय अल्पसंख्याक, …

Read More »