राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज २० मे २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. पासून सुरु झाले आहे. पाचव्या टप्प्यातील एकूण धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याम, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण या १३ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत …
Read More »लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने मंगळवारी दिली. पहिल्या टप्प्यात १९एप्रिल रोजी १०२ मतदारसंघात आणि दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी ८८ मतदारसंघांसाठी मतदान झाले होते. पहिल्या टप्प्यात पुरूषांनी ६६.२२ टक्के तर स्त्री मतदारांनी ६६.७ टक्के आणि तृतीयपंथीय मतदारांनी ३१.३२ …
Read More »
Marathi e-Batmya