केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने २०२५ पर्यंत देशातील क्षयरोगाचे उच्चाटन करण्याच्या दिशेने काम करत असताना क्षयरोग (टीबी) विकृती आणि मृत्यूच्या ओझ्यामध्ये झपाट्याने घट करण्याचे भारताचे लक्ष्य साध्य झाले आहे, असे आरोग्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) प्रोटोकॉलचे पुन: नव्याने निर्माण करण्याचाविचार करत असून विशेषत: TB …
Read More »
Marathi e-Batmya