Tag Archives: Pahalgam Terrorist Attack

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, आम्हाला सहकारी हवाय, उपदेश देणारा नकोय आर्क्टिक सर्कल ऑफ इंडिया इंडिया फोरम मध्ये बोलताना केले वक्तव्य

भारताशी संबंध मजबूत करण्यासाठी युरोपने संवेदनशीलता आणि परस्पर हितसंबंध दाखवले पाहिजेत, असे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी रविवारी सांगितले. नवी दिल्ली “उपदेशक” नव्हे तर भागीदार शोधत आहे असे त्यांनी सांगितले. आर्क्टिक सर्कल इंडिया फोरममध्ये बोलताना एस जयशंकर म्हणाले की, भारत “रशिया वास्तववाद” चा सातत्याने पुरस्कार करत आहे आणि संसाधन पुरवठादार …

Read More »

राजनाथ सिंह यांचा इशारा, भारताला दुखावणाऱ्यांना योग्य उत्तर देणार पहलगाम हल्ल्याप्रकरणी पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना दिला इशारा

पहलगाम हल्ल्यात २६ जणांचा बळी गेल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडत असताना, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी म्हटले की, भारताला दुखावण्याचे धाडस करणाऱ्यांना “योग्य” उत्तर देणे ही त्यांची जबाबदारी आहे. पाकिस्तानसोबतचा तणाव दिवसेंदिवस वाढत असताना त्यांच्या विधानाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, मी …

Read More »

अंगोलाच्या राष्ट्राध्यक्षांच्या भेटी दरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले, दहशतवाद सर्वात मोठा धोका दहशतवादाविरूद्ध ठोस आणि निर्णयाक कारवाई

गेल्या महिन्यात पहलगाम हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर पाकिस्तानशी वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दहशतवादाविरुद्ध ठोस आणि निर्णायक कारवाई करण्याची राष्ट्राची वचनबद्धता पुन्हा व्यक्त केली आणि दहशतवाद हा “मानवतेसाठी सर्वात मोठा धोका” असल्याचे म्हटले. अंगोलाचे अध्यक्ष जोआओ लॉरेन्को यांच्यासोबत नवी दिल्ली येथे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत, पंतप्रधान …

Read More »

फारूख अब्दुल्ला म्हणाले, दहशतवाद उखडून टाकण्याची हीच वेळ मानवतेचा खून करणारे खरे मुसलमान नाहीत

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला म्हणाले की, “पापाचे भांडे आता भरले आहे” आणि दहशतवाद ताबडतोब उखडून टाकण्याची हिच वेळ असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाकिस्तानविरुद्धच्या प्रत्युत्तरात्मक कारवाईचे ठाम समर्थन केले. दहशतवादी हल्ल्यानंतर पहलगामच्या पहिल्या भेटीत फारूख अब्दुल्ला यांनी जोरदार आणि भावनिक भाषणात म्हटले की, २२ एप्रिल रोजी …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचा पाकिस्तान नागरिकांना दिलासा, जबरदस्तीने कारवाई नाही कोणतीही काल मर्यादा नाही पण योग्य निर्णय लवकरात लवकर करावा

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हद्दपारीचे आदेश देण्यात आलेले तो आणि त्याचे सहा जणांचे कुटुंब प्रत्यक्षात वैध पासपोर्ट आणि आधार कार्ड असलेले भारतीय नागरिक आहेत, असा दावा सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी केंद्राला केला. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि एन. के. सिंह यांच्या खंडपीठाने अधिकाऱ्यांना कागदपत्रे आणि इतर संबंधित तथ्ये पडताळण्याचे निर्देश दिले आणि …

Read More »

पाकिस्तानी नागरिकांना भारत सरकारकडून दिलासा आता पुढील आदेश जारी होईपर्यंत पाकिस्तानात परत जा

भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना दिलासा देण्यासाठी, केंद्राने त्यांना पुढील आदेश येईपर्यंत अटारी-वाघा सीमेवरून परतण्याची परवानगी दिली आहे, परंतु पाकिस्तानने अद्याप सीमा दरवाजे उघडलेले नाहीत. गृह मंत्रालयाच्या ताज्या आदेशात ३० एप्रिल रोजी सीमा बंद ठेवण्याचे पूर्वीचे निर्देश बदलण्यात आले आहेत. “या आदेशाचा आढावा घेण्यात आला आहे आणि अंशतः बदल करून, आता …

Read More »

पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृताच्या कुटुंबियांना ५० लाखांचे अर्थसहाय्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, मंत्रिमंडळ बैठकीत मृतांना श्रद्धांजली

पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबातील वारसांना ५० लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली. तत्पूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विशेष म्हणजे कालच यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेत मागणी केली होती. सुप्रिया …

Read More »

पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय बैठक राजनाथ सिंग आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, संरक्षण प्रमुख अनिल चौहान उपस्थित

जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे गेल्या आठवड्यात झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात २६ जण – बहुतेक नागरिक – मृत्युमुखी पडल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल आणि संरक्षण प्रमुख अनिल चौहान यांच्यासोबत आणखी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. नवी दिल्ली येथील …

Read More »

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचे पंतप्रधान मोदींना पत्र पहलगाम हल्ल्याप्रकणी संसदेचे अधिवेशन बोलवा

जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २७ जणांचा बळी गेला. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित दोन दिवसाचे संसदीय अधिवेशन घेण्याची मागणी केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हणाले की, देशाची …

Read More »

सुप्रिया सुळे यांची मागणी, दहशतवादी हल्ल्यातील कुटुंबियांना शौर्य पुरस्कार द्या कुटुंबातील एकाला शासकिय नोकरी द्या

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या राज्यातील सहा जणांच्या कुटुंबीयांना येत्या महाराष्ट्र दिनानिमित्त १ मे रोजी ‘नागरी शौर्य’ पुरस्काराने गौरविण्यात यावे. तसेच या कुटुंबातील व्यक्तींना राज्य सरकारने शासकीय नोकरी देण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी केली …

Read More »