Tag Archives: pawan khera

इंडिया ब्लॉक जाहिर केला बिहार निवडणूकीचा जाहिरनामा तेजस्वी यादव, तुषार गांधी आणि पवन खेरा यांच्या उपस्थितीत जाहिरनामा प्रसिद्ध

इंडिया ब्लॉकने मंगळवारी (२८ ऑक्टोबर २०२५) बिहार विधानसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला, ज्यामध्ये प्रत्येक घरातील एका सदस्याला सरकारी नोकरी, जुनी पेन्शन योजना पुनर्संचयित करणे आणि २०० युनिट मोफत वीज देण्याचे आश्वासन देण्यात आले. ३२ पानांचा ‘बिहार का तेजस्वी प्राण’ (तेजस्वी यांचा संकल्प) एका गर्दीच्या पत्रकार परिषदेत प्रसिद्ध करण्यात आला …

Read More »

काँग्रेससह विरोधकांचा आरोप, मतचोरीचा नवा फंडा १२ राज्यात एसआयआर बिहारनंतर आता आता १२ राज्यात खेळ

काँग्रेसने सोमवारी निवडणूक आयोगावर मोदी सरकारशी संगनमत करून मतदार यादीच्या विशेष सघन पुनरावृत्ती (एसआयआर) अंतर्गत १२ राज्यांमध्ये “मत चोरीचा खेळ” राबवल्याचा आरोप केला. पक्षाने आरोप केला की बिहारच्या सुधारणेच्या मोहिमेनंतर, ज्यामध्ये ६९ लाख नावे वगळण्यात आली होती, आता तीच “मतदार फेरफार करण्याची पद्धत” देशभरात पसरवली जात आहे. एक्स X वर …

Read More »

काँग्रेसचे पवन खेरा म्हणाले म्हणते, तर एनसीईआरटीचे पुस्तक जाळून टाका इतिहासाचा विपर्यास करण्याचा प्रयत्न

काँग्रेस नेते पवन खेरा यांनी शनिवारी फाळणी भयपट स्मृतिदिनानिमित्त एनसीईआरटीच्या नवीन मॉड्यूलवर तीव्र हल्ला चढवला आणि आरोप केला की त्यात महत्त्वाची तथ्ये वगळण्यात आली आहेत आणि इतिहासाचा विपर्यास करण्यात आला आहे. पार्टीशन्स हॉरर अर्थात फाळणी भयपट स्मृतिदिनानिमित्त एनसीईआरटीने हे विशेष मॉड्यूल जारी केले. त्यात भारताच्या फाळणीसाठी मुहम्मद अली जिना, काँग्रेस …

Read More »

रमेश चेन्नीथला यांची स्पष्टोक्ती, आधी दोन भावांच्या युतीचा निर्णय होऊ द्या… देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत का निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?

भारतीय जनता पक्ष देशातील लोकशाही व संविधान संपवण्याचे काम करत आहे. निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी केली जात आहे. महाराष्ट्र, हरियाणा, कर्नाटकातील मतचोरी राहुल गांधी यांनी उघड केली आहे. लोकशाही व संविधान आज धोक्यात असून ते वाचवण्यासाठी राहुल गांधी संघर्ष करत आहेत, ही लढाई मोठी व कठीण आहे. पण आपण सर्वजण राहुलजींच्या …

Read More »

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांना पुन्हा सवाल एक्सवरून विचारला सवाल, तर पवन खेरा यांचा आरोप त्यांच्यामुळे पाकिस्तानी पळून जाण्यात मदत झाली

ज्या दिवशी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी काँग्रेसचे शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखालील परराष्ट्र व्यवहारावरील संसदीय स्थायी समितीला भारत आणि पाकिस्तानमधील परराष्ट्र धोरणातील घडामोडींबद्दल माहिती दिली, त्याच दिवशी काँग्रेसने परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यावर दुटप्पीपणाची टीका केली. काँग्रेसने केलेल्या नव्या राजकिय हल्ल्यात, राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा परराष्ट्र मंत्री डॉ एस …

Read More »

पवन खेरा यांचा आरोप, ईडी ही मोदी-शाह यांची वसूली गँग, आरोपपत्राला भीक घालत नाही सोनिया गांधी व राहुल गांधींविरुद्ध ईडीने दाखल केलेले तथाकथित आरोपपत्र एक राजकीय षड्यंत्र

नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने दाखल केलेले तथाकथित आरोपपत्र हे एक राजकीय षड्यंत्र आहे. गांधी कुटुंबातील प्रत्येक सदस्याला भाजपाकडून जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असून ईडी ही मोदी शाह यांची वसूली गँग आहे आणि त्यांच्या तथाकथित आरोपपत्राला काँग्रेस भिक घालत नाही, …

Read More »

राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा म्हणतात, फेव्हरिट अँक्टर नरेंद्र मोदी मोदी हे नेते नाहीत तर अभिनेते

राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी अलीकडेच नरेंद्र मोदींना त्यांचा आवडता अभिनेता कोण आहे या प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर, विरोधकांनी पंतप्रधान आणि भाजपा दोघांवरही निशाणा साधण्याची संधी साधली आहे. रविवारी रात्री जयपूर येथे आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी (आयफा) पुरस्कार सोहळ्यात पत्रकारांशी संवाद साधताना सीएम शर्मा यांनी ही टिप्पणी केली. त्यांच्या आवडत्या अभिनेत्याबद्दल …

Read More »

विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई काँग्रेसचा जाहिरनामा ‘मुंबईनामा’, कोणती आश्वासने दिली अदानीचा धारावी प्रकल्प रद्द करणार, बीएमसी शाळांचे मजबुतीकरण, गृहनिर्माण सोसायट्यांना ६ महिन्यात ओसी देणार

विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई विभागीय काँग्रेसने मुंबईनामा नावाने जाहिरनामा प्रसिद्ध केला असून या जाहिरनाम्यात मविआ सत्तेत आल्यानंतर धारावीकरांच्या मुळावर उठलेला अदानीचा धारावी प्रकल्प रद्द करून नवीन धारावी पुनर्वसन प्रकल्प रहिवाश्यांच्या इच्छेचा आदर करुन राबविला जाईल. या प्रकल्पात ५०० चौरस फुटांचा भुखंड आणि आर्थिक वापरासाठी जागा देण्यात येईल. यातून कोणालाही वगळले जाणार …

Read More »

पवन खेरा यांचा आरोप, भाजपामुळे प्रत्येक मराठी कुटुंबाच्या खिशातून वर्षाला ९० हजारांची लूट ‘बटेंगे तो पॉकेट कटेंगे’ और ‘भाजपावाले हटेंगे तो दाम घटेंगे’!

भारतीय जनता पक्षाच्या सरकारमुळे महागाईचा आगडोंब उसळला असून खाद्यतेलासह, किराणा मालाचे भाव प्रचंड वाढले आहेत. लसून ५०० रुपये किलो तर कांदा १०० रुपया किलो झाला आहे. जीवनावश्यक वस्तुंच्या वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्य तसेच मध्यमवर्गीय कुटुंबाचे किचनचे बजेट कोलमडले आहे. या महागाईतून मोदी सरकार प्रत्येक मराठी कुटुंबाच्या खिशातून वर्षाला ९० हजार रुपये …

Read More »

पंतप्रधान मोदी आणि भाजपाच्या आरोपावर काँग्रेसचे थेट आव्हान, राज्यात या आणि बघा गरिबांचा पैसा गरिबांना दिला तर भाजपाला पोटदुखी का? गॅरंटींच्या पूर्ततेसाठी बजेटमध्ये तरतूद: सुखविंदर सुख्खू.

काँग्रेसने कर्नाटक, तेलंगाणा, हिमाचल प्रदेशात जाहिर केलेल्या गॅरंटी दिल्या नाहीत अशा खोट्या जाहिराती वर्तमानपत्रात देऊन भाजपाने राज्यातील जनतेची दिशाभूल केली, त्याची सविस्तर चिरफाड काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवनच्या ऐतिहासिक पत्रकार करण्यात आली. देशाच्या पंतप्रधानांचा आणि भाजपच्या नेत्यांचा खोटारडेपणा हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सुख्खू, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, व कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. …

Read More »