नागपूर : प्रतिनिधी नाशिक येथील शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. यात हजारो शेतकरी सहभागी झाले. त्यांचे पाय रक्ताळले. त्यांचे आंदोलन हक्काच्या जमिनीसाठी आंदोलन होते. आपल्याला न्याय मिळावा अशी त्यांची मागणी होती. तुम्ही त्यांना आश्वासन देऊन घरी पाठवले पण त्यावर काहीच केले नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केला. तब्बल सव्वादोन …
Read More »पहिल्याच मुसळधार पावसात मंत्रालय लागले गळायला राज्य सरकारच्या व्यवस्थेचा उडाला बोजवारा
मुंबई : प्रतिनिधी पुढील सहा ते सात दिवस मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचे भाकित हवामान खात्याने वर्तविले. त्यानुसार आज गुरूवारी सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरूवातीलाच मंत्रालयातील अँनेक्स इमारतीमधील सातव्या मजल्यावर पावसाने छत कोसळून गळती लागल्याचे चित्र पाह्यला मिळाले. त्यामुळे राज्य सरकारच्याच व्यवसथेचा बोजवारा उडाल्याचे दिसून आले. अँनेक्स इमारतीच्या ७ व्या …
Read More »मराठा समाजाला आत्मनिर्भर करण्यासाठी पाच लाख उद्योजक तयार करणार छत्रपती राजाराम महाराज कौशल्य विकास योजनेचे मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन
मुंबईः प्रतिनिधी मराठा समाजातील होतकरू तरुणांना केवळ नोकरी, रोजगार देण्याच्या उद्देशाने नाही. तर पुढच्या काळात नोकऱ्या देणारे पाच लाख उद्योजक बनवण्याचा उद्देश असल्याचे सांगत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या मार्फत छ.राजाराम महाराज कौशल्य विकास अभियानाचा शुमारंभ करण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केले. मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृहात …
Read More »
Marathi e-Batmya