विधानसभा निवडणूकीला अवघे सात-आठ महिन्याचा कालावधी शिल्लक राहीलेला असताना काँग्रेसमधील अंतर्गत दुफळीने तोंड वर काढले. या दुफळीला शांत करता करता काँग्रेसच्या नेत्यांना नाकीनऊ आले. परंतु अखेर समाधानकारक तोडगा न निघाल्याने अखेर कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावे लागले. तर दुसऱ्याबाजूला ऐन निवडणूकीत नवज्योत सिंग सिध्दू यांनी मुख्यमंत्री …
Read More »नाना पटोले म्हणाले की, भाजपाच्या मुख्यमंत्र्याच्यावरील उपचाराचा खर्च काँग्रेस करेल राहुल गांधींबद्दल हेमंत बिस्वा शर्मांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध
मराठी ई-बातम्या टीम आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी एका प्रचारसभेत काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर येऊन केलेले वक्तव्य हे भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे त्यांच्यावरील संस्कार दर्शवतात. बिस्वा शर्मा यांचे वक्तव्य पाहता त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे दिसत असून त्यांनी चांगल्या रुग्णालयात उपचार घेण्याची गरज …
Read More »पंतप्रधान मोदींचा सलग २ऱ्या दिवशी काँग्रेसवर हल्ला, “…तर हे झालं नसतं” राज्यसभेतील चर्चेला मोदींचे उत्तर
मराठी ई-बातम्या टीम अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संसदेच्या संयुक्त सभागृहासमोर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे अभिभाषण झाले. संसदेच्या दोन्ही सभागृहात यावर चर्चा झाली. लोकसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना देशात कोरोनाचा प्रसार हा महाराष्ट्र काँग्रेसमुळे झाल्याचा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर आज राज्यसभेतील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधानांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा …
Read More »“महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार” मोदींच्या वक्तव्याने भाजपा पराभवाच्या छायेत की उत्तरच नाही? मोदींची भाषणात परस्पर विधाने
मराठी ई-बातम्या टीम देशातील उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यातील निवडणूकांची प्रक्रिया सुरु झालेली असताना यातील पाचही राज्यात विशेषत: उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये भाजपा मूळ मुद्यावरून भरकटत असल्याचे दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर एकाबाजूला काँग्रेसला जनताच नाकारत असल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करतानाच दुसऱ्याबाजूला देशात कोरोनाच्या प्रसारास …
Read More »हिंमत होती तर जीनांवर गोळी झाडायची?, शिवसेनेच्या उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातायत शिवसेना खासदार संजय राऊत यांचा आरोप आणि आव्हान
मराठी ई-बातम्या टीम मागील काही दिवसांपासून उत्तर प्रदेशात शिवसेनेच्या उमेदवारांचे अर्ज सुरुवातीला स्विकारले जातात आणि नंतर तेच अर्ज वेगवेगळी कारणे दाखवून रद्द करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप करत निवडणूक अधिकारी, जिल्हा दंडाधिकारी या प्रकरणावर सुनावणी करण्यासही तयार नाहीत. हे सगळं भाजपाच्या दबावामुळे होत असल्याचा आरोप शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय …
Read More »प्रियंका गांधी यांनी सांगितला स्व. इंदिरा गांधी यांचा “तो” धाडसाचा किस्सा मात्र आवडत्या राजकारणी आहेत न्युझीलंडच्या पंतप्रधान
मराठी ई-बातम्या टीम काँग्रेसच्या पक्षातंर्गत राजकारणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबरोबरीने प्रियंका गांधी-वड्रा यांही सक्रिय झालेल्या आहेत. मात्र त्यांनी आज पहिल्यांदाच सोशल मिडियातून त्यांनी देशभरातील महिलांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना स्व.इंदिरा गांधी यांच्याबद्दल एक आठवण सांगण्याची विनंती केली असता त्यांनी इंदिरा गांधी यांच्या धाडसाचा किस्सा सांगितला. प्रश्नकर्त्या महिलेने प्रियंका गांधी …
Read More »सावधान ! राज्यघटनेतील “धर्मनिरपेक्षते” च्या विरूध्द वातावरण तयार होतेय भाजपापाठोपाठ काँग्रेसकडूनही आता उघडपणे आळवला जातोय “हिंदू (त्व)”चा राग
तरीही २०१९ च्या सार्वत्रिक निवडणूकीत काँग्रेससह त्यांच्या प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचा धुव्वा भाजपाने हिंदू आणि हिंदूत्वाच्या बळावर उडविलाच. परंतु त्यावेळी भाजपाच्या मदतीला पुलवामा येथील जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेला हल्ला हा सहाय्यभूत ठरला. या हल्ल्याप्रकरणी तपास यंत्रणांनी एका स्थानिक काश्मीरी युवकास अटक करत त्याचे धागेदोरे पाकिस्तानातील दहशतवादी गटाशी असल्याचे सिध्द केले. …
Read More »सीडीएस बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीला अखेरचा निरोप, मुलीने दिला मुखाग्नी लष्करी इतमामात १७ फैरींची सलामी देत अंत्यसंस्कार
मराठी ई-बातम्या टीम देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ असलेले बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार कऱण्यात आले. यावेळी ल्ष्कराकडून त्यांना १७ फैरींची सलामी दिली. रावत यांची मुलगी कृतिका आणि तरीणी या दोन मुलींनी रावत पती-पत्नीला मुखाग्नी दिला. तामीळनाडूतील नीलगीरी पर्वत रांगेत झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत …
Read More »संजय राऊत म्हणाले, विरोधकांच्या फ्रंटसाठी राहुल गांधी य़ांनी पुढाकार घ्यावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबरोबरील भेटीनंतर राऊतांची प्रतिक्रिया
मराठी ई-बातम्या टीम आम्ही हे अगोदरपासूनच म्हटलेलं आहे की, जर कोणता विरोधकांचा एक फ्रंट बनत असेल, तर काँग्रेसशिवाय तो शक्य नाही. राहुल गांधी लवकरच मुंबईत येणार आहेत, त्यांचा एक कार्यक्रम तयार होत आहे. मला वाटतं की जास्त बोलणं इथे योग्य नाही. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करेन, नंतर मी …
Read More »ममता बॅनर्जींच्या वक्तव्यावर पटोले म्हणाले, लढाई अंहकाराने नाही तर… काँग्रेस हाच भाजपला सक्षम पर्यायः नाना पटोले
मुंबई: प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष हा देशाचे संविधान आणि लोकशाहीसाठी धोका आहे. भाजपच्या हुकुमशाही वृत्तीविरोधात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष सातत्याने लढत आहे. हे देशातील जनता पहात आहे. वैयक्तिक महत्वकांक्षेपेक्षा देश महत्त्वाचा असून भाजपाविरोधातील लढाई अंहकाराने नाही तर एकजुटीने लढण्याची आवश्यकता आहे असे महाराष्ट्र …
Read More »