रिझर्व बँक ऑफ इंडियाने १० मार्च २०१७ रोजी त्यांच्या प्रकाशनामध्ये नोटाबंदीचा परिणाम अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रावर विपरीतपणे झाला आहे असे म्हटले आहे. तथापि सर्वोच्च न्यायालयाने २०१६ च्या नोटबंदीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करताना अचानकपणे घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयामुळे झालेल्या मृत्यूची कोणतीही दखल घेतलेली दिसत नाही. कोणत्याही सिरीजच्या नोटा रद्द करणे किंवा त्या पुन्हा चलनात …
Read More »नोटबंदीः सर्वोच्च न्यायालयाच्या एकाकडून तीव्र आक्षेप तर चार न्यायाधीशांकडून निर्णय वैध रिझर्व्ह बँकेचा नोटबंदीचा निर्णय नव्हे तर केंद्र सरकारचा निर्णय
८ नोव्हेंबर २०१६ रोजी अचानकपणे देशात नोटबंदीचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला. मात्र हा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत असून या निर्णयामागे केंद्र सरकारच असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. तसेच रिझर्व्ह बँकेच्या तरतूदींकडे पाहिले तर या निर्णयात आरबीआयचे स्वतंत्र अस्तित्व दिसून येत नसल्याचा महत्वापूर्ण आक्षेप …
Read More »रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर दास म्हणाले, दुसऱ्या सहामाहीत महागाई कमी होण्याचा अंदाज कौटील्य इकॉनॉमिक फोरममध्ये बोलताना केले स्पष्ट
देशातील जीवनाश्यक वस्तूंसह सर्वच गोष्टीत मोठ्या प्रमाणावर किंमती वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांना महागाईचे चटके बसत आहेत. त्यातच अनेक नागरीकांकडून महागाईचा सामना करण्यासाठी स्वत:च्याच खर्चात मोठ्या प्रमाणावर कपात केल्याची बाब पुढे येत आहेत. यापार्श्वभूमीवर दुसऱ्या सहामाहीत महागाईं हळूहळू कमी होईल असा अंदाज रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तीकांत दास यांनी आज व्यक्त …
Read More »२००० ची नोट गेली कुठे? रिझर्व्ह बँक म्हणते गायब झाल्या तब्बल १२.६० टक्के नोटा झाल्या गायब
देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ साली देशात नोटबंदी जाहीर केली. तसेच चलनातून एक हजार आणि पाचशेच्या नोटा बाद केल्या. या नोटबंदीत ५०० ची आणि २००० रूपयांची नवी नोट रिझर्व्ह बँकेने नव्या नोटा आणल्या. नोटबंदीचा फटका अनेक सर्वसामान्य व्यक्तींना बसला. परंतु तरीही नागरीकांनी नव्या नोटेचे स्वागत …
Read More »शरद पवार म्हणाले, काही समस्या असतील तर पंतप्रधान मोदी आणि अमित शाहकडे नेईन शिवकृपा सहकारी पतपेढीच्या नव्या प्रशासकिय इमारतीच्या उद्घाटनावेळी पवारांचे वक्तव्य
मराठी ई-बातम्या टीम गुजरातच्या हातात देशाचे पंतप्रधान पद आणि सहकार मंत्रिपद आहे. परंतु महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राबाबत विशेषत: पतपेढीसंदर्भात काही समस्या असतील तर मी तुम्हाला पंतपर्धान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्याकडे घेवून जाईन असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शिवकृपा सहकारी पतपेढीच्या …
Read More »आजपासून सॉवरेन गोल्ड बाँड स्कीममध्ये गुंतवणूकीची संधी १ ग्रॅम सोन्याची किंमत ४,७३६ रुपये
मराठी ई-बातम्या टीम तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही सॉवरेन गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक करू शकता. सरकार तुम्हाला पुन्हा एकदा सॉवरेन गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक करण्याची संधी देत आहे. सॉवरेन सुवर्ण बाँड योजना २०२१-२२ अंतर्गत, १० ते १४ जानेवारी दरम्यान सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे. सरकारने यावेळी सॉवरेन …
Read More »बँक खात्यात KYC अपडेट करण्याची मुदत वाढवली, ‘ही’ आहे नवीन तारीख ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आरबीआयचा निर्णय
मराठी ई-बातम्या टीम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँक खात्यात नो युवर कस्टमर (केवायसी- KYC) करण्याची मुदत वाढवली आहे. आता मार्च २०२२ पर्यंत बँक खात्यात KYC करता येणार आहे. आतापर्यंत याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२१ होती. आरबीआयने गुरुवारी यासंदर्भात अधिसूचना जारी केली. कोरोनाचे नवीन प्रकार ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रकरणांमुळे …
Read More »ICICI बँक आणि PNB ला आरबीआयकडून दंड नियमांची पूर्तता न केल्याने कारवाई
मराठी ई-बातम्या टीम रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) दोन मोठ्या बँकांना दंड ठोठावला आहे. खाजगी क्षेत्रातील दिग्गज ICICI बँकेला ३० लाख रुपये आणि सरकारी पंजाब नॅशनल बँकेला १.८० कोटी रुपयांचा दंड आकारला आला आहे. बचत खात्यात काही नियमांची पूर्तता न केल्यास हा दंड करण्यात आला आहे. कारणे दाखवा नोटीस आरबीआयने …
Read More »RBI मॉनेटरी पॉलिसी : रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात बदल नाही कर्ज आणि गुंतवणूकीवरील व्याजदर जैसे थे
मराठी ई-बातम्या टीम भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने बुधवारी त्यांच्या दोन महिन्यांच्या (द्विमासिक) पतधोरण आढाव्यात व्याजदरात काहीच बदल केला नाही. RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी बैठकीनंतर रेपो आणि रिव्हर्स रेपो दरांमध्ये कोणताही बदल झालेला नसल्याचे सांगितले आहे. व्याजदरात बदल न झाल्याने कर्जाच्या दरात कोणतीही सवलत मिळणार नाही आणि गुंतवणुकीवर अधिक …
Read More »RBI ने महाराष्ट्रातील ‘या’ बँकेवर घातले निर्बंध ग्राहकांना १० हजारांपेक्षा जास्त पैसे काढता येणार नाहीत
मराठी ई-बातम्या टीम भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) महाराष्ट्रातील अहमदगर येथे असलेल्या नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. वर अनेक निर्बंध लादले आहेत. यानंतर बँकेच्या ग्राहकांसाठी त्यांच्या खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा १०,००० रुपये निश्चित करण्यात आली आहे. याचा अर्थ बँकेचे ग्राहक यापुढे त्यांच्या स्वतःच्या खात्यातून १०,००० रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढू शकणार नाहीत. …
Read More »
Marathi e-Batmya