“जागतिकीकरणाच्या नव्या टप्प्यात ‘विश्वासार्ह जागतिकीकरण’ ही संकल्पना पुढे येत असून महाराष्ट्राचे धोरणात्मक महत्त्व अधोरेखित होते. महाराष्ट्र भारताच्या जीडीपीमध्ये १४ ते १५ टक्के योगदान देतो. परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र आघाडीवर आहे. देशाच्या औद्योगिक उत्पादनात २० टक्के वाटा आणि पश्चिमेकडील बंदरांमधून ६० टक्क्यांहून अधिक कंटेनर वाहतूक महाराष्ट्रातून होते. मुंबई येत्या काळात जागतिक भांडवलाचे प्रवेशद्वार ठरणार …
Read More »एस. जयशंकर यांची माहिती, भारत-अमेरिका व्यापारी करार अंतिम टप्प्यात अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांच्याबरोबरील चर्चेनंतर केली घोषणा
परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी (५ फेब्रुवारी, २०२६) अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांच्याशी विस्तृत चर्चा केल्यानंतर सांगितले की, “ऐतिहासिक” भारत-अमेरिका व्यापार करार अंतिम टप्प्यात आहे आणि त्याचे तपशील “लवकरच” पूर्ण केले जातील. डॉ एस. जयशंकर आणि मार्को रुबिओ यांच्यातील वॉशिंग्टन डी.सी. येथील चर्चा, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प …
Read More »एस जयशंकर म्हणाले की, भारताची भूमिका दहशतवादाबाबत झिरो टॉलरन्स २० व्या पूर्व आशिया शिखर परिषदेत मांडली भूमिका
भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी क्वालालंपूर येथे २० व्या पूर्व आशिया शिखर परिषदेला संबोधित केले, ज्यात जागतिक आव्हाने, प्रादेशिक सहकार्य आणि शांतता प्रयत्नांवर भारताचे विचार मांडले गेले. २० व्या वर्षी होणाऱ्या या शिखर परिषदेत भारत, अमेरिका, चीन, जपान आणि आसियान सदस्यांसह १८ आशिया-पॅसिफिक देशांचे नेते राजकीय, सुरक्षा आणि आर्थिक …
Read More »मार्को रुबियो यांची स्पष्टोक्ती, भारताबरोबर संबध असले तरी पाकिस्तानबरोबरचे तुटणार नाही परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट देणार
अमेरिका पाकिस्तानशी संबंध दृढ करण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु भारतासोबतच्या त्यांच्या धोरणात्मक संबंधांना धोका पोहोचवणार नाही असा आग्रह धरत आहे, असे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी २६ ऑक्टोबर रोजी क्वालालंपूर येथे होणाऱ्या एका महत्त्वाच्या राजनैतिक बैठकीपूर्वी सांगितले. मलेशियातील आसियान शिखर परिषदेला जाताना पत्रकारांशी बोलताना, मार्को रुबियो यांनी वॉशिंग्टनच्या इस्लामाबादसोबतच्या नव्या …
Read More »चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी भेटणार पंतप्रधान मोदी यांना भारत-चीन सीमा प्रश्नी चर्चेसाठी वांग यी भारत भेटीवर येणार
चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी १८ ते २० ऑगस्ट दरम्यान भारताच्या अधिकृत दौऱ्यावर असतील आणि त्यादरम्यान ते सीमा प्रश्नावर उच्चस्तरीय चर्चा करतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील. परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, वांग यी सोमवार, १८ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीत पोहोचतील आणि त्याच दिवशी संध्याकाळी हैदराबाद हाऊस येथे परराष्ट्र मंत्री …
Read More »परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्या सुरक्षेत चुकः युकेकडून निषेध खलिस्तानी अतिरेकी कार्यक्रमस्थळी वाहनाजवळ गेला होता
परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्या लंडनमधील भेटीत व्यत्यय आणण्याच्या खलिस्तानी अतिरेक्यांनी केलेल्या प्रयत्नाचा युनायटेड किंग्डमने निषेध केला आहे. बुधवारी जयशंकर चॅथम हाऊसच्या ठिकाणाहून बाहेर पडत असताना सुरक्षेचे उल्लंघन झाले. चर्चेनंतर, एक व्यक्ती त्यांच्या कारकडे धावत गेला आणि पोलिस अधिकाऱ्यांसमोर भारतीय राष्ट्रध्वज फाडला. युकेच्या परराष्ट्र, राष्ट्रकुल आणि विकास कार्यालयाने (एफसीडीओ) म्हटले आहे की सार्वजनिक …
Read More »परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची स्पष्टोक्ती, भारतीयांवरील कारवाईची ही पहिलीच वेळ नाही घुसखोरी करणाऱ्या भारतीयांना बेड्या घातल्या प्रकरणीही केला खुलासा
अमेरिकेत अवैधमार्गाने घुसखोरी करणाऱ्या १०४ भारतीयांना अमेरिकेने परत भारतात पाठवले. अशा घुसखोरी करणाऱ्या १०४ भारतीयांना अमेरिकेने सी-१७ विमानाने अमृतसर येथील श्री रविदास आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणून सोडले. यावेळी १०४ भारतीयांच्या हाती तर काही जणांच्या पायात बेड्या घालून विमानातून बसविण्यात आले आणि त्याच स्थितीत भारतीय विमानतळावर सोडण्यात आले. त्याच पडसाद आज संसदेत …
Read More »पाकिस्तान-चीन बीआरआयच्या प्रकल्पाला भारताचा विरोध पाकव्याप्त काश्मीर ते चीन दरम्यानचा प्रकल्प
शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) परिषदेत भारताने चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (बीआरआय) च्या विरोधाचा जोरदार पुनरुच्चार केल्याने, पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी बुधवारी सदस्य राष्ट्रांना अशा कनेक्टिव्हिटी प्रकल्पांना “संकुचित राजकीय दृष्टीकोनातून” पाहू नये असे आवाहन केले. त्यांचे हे भाष्य भारताने या उपक्रमाला, विशेषत: पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधून जाणाऱ्या चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक …
Read More »एस जयशंकर यांचा दावा, मुंबई दहशतवादमुक्त…तर चीन प्रश्न नेहरूंची चूक
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने दहशवाद्यांविरोधात दिलेल्या कडव्या लढ्यामुळे देशाची आर्थिक राजधानी मुंबई पूर्णपणे दहशतवाद मुक्त आहे. मोदी सरकारच्या धोरणांमुळे पाकव्याप्त काश्मीरही भविष्यात भारताचा भाग होईल, असा विश्वास परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी शनिवारी मुंबईत व्यक्त केला. पुढे बोलताना एस जयशंकर म्हणाले की, चीनने भारताचा भूभाग बळकावला तो १९५८ ते १९६३ …
Read More »एस जयशंकर यांच्या चीन क्लीन चीटवर काँग्रेस अध्यक्ष खर्गे, रमेश यांचा हल्लाबोल
दहशतवाद आणि अतिरेकी कारवाईंवर बोलताना परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानला एकाबाजूला इशारा देताना मात्र काँग्रेसकडून करण्यात येत असलेल्या चीनी आक्रमणाच्या आरोपावर बोलताना परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी “चीनने आमची एकही जमीन ताब्यात घेतलेली नाही” असा खुलासा करत काँग्रेसचा आरोप फेटाळून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र एस जयशंकर यांच्या या वक्तव्यावर …
Read More »
Marathi e-Batmya