संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीच्या वेळी त्यांचे चिनी समकक्ष अॅडमिरल डोंग जून यांच्याशी झालेल्या द्विपक्षीय बैठकीत भारत आणि चीनमधील जटिल सीमा समस्या “कायमस्वरूपी संबंध आणि तणाव कमी करण्याच्या संरचित रोडमॅप” द्वारे सोडवण्याची आवश्यकता अधोरेखित केली. दोन्ही देशांमधील सीमा समस्या सोडवण्यासाठी कायमस्वरूपी तणाव …
Read More »परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर म्हणाले, दहशतवादाचा उल्लेख नाही तर भारताची सही नाही एससीओ अर्थात शांघाय सहकार्य संघटनेकडून वक्तव्य जारी
एससीओ अर्थात शांघाय सहकार्य संघटनेच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीच्या निकालाच्या कागदपत्रावर स्वाक्षरी न करण्याच्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या निर्णयाचे परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी समर्थन केले आणि म्हटले की जर दहशतवादाचा उल्लेख नसेल तर भारत त्या पत्रकावर स्वाक्षरी करणार नाही असे निक्षून सांगितले. पाकिस्तानचा तिरकस उल्लेख करताना डॉ एस …
Read More »
Marathi e-Batmya