राज्यातील महायुतीच्या राज्य सरकारने वक्फ मंडळाचे बळकटीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी १० कोटींच्या निधीची तरतूद केली असून त्यापैकी २ कोटी रुपयांचे १० जूनला वितरीत केल्याचा शासन आदेश अल्पसंख्यांक विकास विभागाने काढला आहे. त्यामुळे हिंदुत्वाचा नारा देणाऱ्या महायुतीच्या कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना वर्ष …
Read More »
Marathi e-Batmya