भारत-पाकिस्तानमधील युद्धपूर्ण तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून देशातील सर्व नागरी विमानतळावर कार्गो आणि इतर विमानाने येणाऱ्या सामानाची तपासणी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. तसेच पुढील काही दिवस दिवस सुरक्षा यंत्रणेमार्फत ही व्यवस्था नव्याने निर्माण करण्यात आल्याचे निमलष्करी दलाच्या प्रवक्त्याने सांगितले. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने अर्थात सीआयएसएफ CISF शनिवारी (१० मे …
Read More »
Marathi e-Batmya