मुंबई शहरात प्रवेश करण्याच्या पाच पथकर नाक्यांवर हलकी वाहने, शालेय बसेस व राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस यांना पथकरातून सवलत देण्यात आली आहे. या पथकराच्या सवलतीपोटी महामंडळास भरपाई देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. तसेच पथकर सवलतीचा कालावधी १७ सप्टेंबर २०२९ पर्यंत वाढविण्यास …
Read More »टोल वसुलीबाबत सरकारकडून नवे नियमः आता किलोमीटरच्या प्रमाणात पैसे २० किलोमीटरचा प्रवास विना टोल
भारत सरकारने नवीन नियम जाहीर केले आहेत जे राष्ट्रीय महामार्गांवर वाहनचालक कसे टोल भरतात ते बदलतील. ट्रॅकिंगसाठी ग्लोबल नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम (GNSS) चा वापर करणाऱ्या अद्ययावत प्रणाली अंतर्गत, यांत्रिक वाहनांचे वापरकर्ते—नॅशनल परमिट असलेले वगळून—कोणतेही शुल्क न आकारता २० किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकतील. नवीन नियमांमध्ये असे नमूद केले आहे की वाहनचालक, …
Read More »… तोपर्यंत टोल वसुली थांबवा; अजित पवार यांचे आदेश महामार्गावरील टोल वसुली थांबविण्यासाठीचा प्रस्ताव सादर करावा
महामार्गावरील भुयारी मार्ग, उड्डाणपूल यासारख्या कामांसह रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीच्या त्रासातून नागरिकांची मुक्तता करण्यासाठी सर्वप्रकारच्या उपाययोजना युद्धपातळीवर राबवाव्यात. त्यासाठी लागणारी सर्व प्रकारची मदत राज्य शासनामार्फत करण्यात येईल. मात्र, पुढील १० दिवसांत या महामार्गावरील वाहतूक सुरळीत न झाल्यास जबाबदार अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वजनिक …
Read More »
Marathi e-Batmya