नुकतेच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या कारभारावर सर्वोच्च न्यायालयाने कडक शब्दात टिपण्णी करत वाभाडे काढले. त्यापाठोपाठ आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या सरकार गतीमान वेगवान महाराष्ट्र या घोषवाक्यातील पोकळपणा गेवराई पायगाच्या सरपंचाने उघडकीस आणली. राज्य सरकारच्या मागेल त्याला शेततळे या योजनेसाठी छत्रपती संभाजी नगरमधील फुलंब्री येथील पंचायत समितीतील कार्यालयातील …
Read More »
Marathi e-Batmya