मुंबई

उदय सामंत यांची माहिती, एमआयडीसीतील कंपन्यांचे स्थलांतर करणार उच्चस्तरीय समितीच्या अहवालानंतर पुढील निर्णय, महिनाभरात योजना तयार करणार

काही दिवसांपूर्वी डोंबिवली एमआयडीसीतील अमुदोन कंपन्याच्या बॉयलर स्फोटात १४ कंपन्यांचे नुकसान झाले. तर दोन किलोमीटरच्या परिसरातील घरांच्या काचा फुटून काही नागरिक जखमी झाले. या पार्श्वभूमीवर एमआयडीसीतील उद्योगांचे ए, बी, सी अशा स्वरूपात वर्गीकरून त्या कंपन्यांचे नुकसान न होऊ देता इतर ठिकाणी अर्थात पुढील २५ वर्षात लोकवस्ती होणार नाही अशा जागेत …

Read More »

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती, पोर्शे अपघात प्रकरणात दोन डॉक्टरांना अटक आरोपीचे ब्लड सॅम्पल कचऱ्यात फेकल्याप्रकरणी कारवाई

पुण्यातील पोर्शे कार अपगात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रूग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले. मात्र मात्र ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागाचे प्रमुखांनी पुराव्यांशी छेडछाड केल्याच्या आरोपाखाली रुग्णालयातील दोन डॉक्टरला अटक करण्यात आल्याची माहिती पुणे पोलिसांनी आयुक्त अमितेशकुमार यांनी सोमवारी दिली. अपघातात सामील असलेल्या अल्पवयीन व्यक्तीचे रक्त नमुने अल्कोहोल न घेतलेल्या दुसऱ्या …

Read More »

मान्सूनला उशीर?, मुंबईकरांनो पाणी कपात, पाणी जपून वापरा शरद पवार यांच्या इशाऱ्यानंतर मुंबईत पाणी कपात लागू

83 percent water storage in seven lakes of Mumbai

राज्यातील उन्हाळा मौसम चांगलाच उष्ण राहिल्याने नागरिकांप्रमाणेच शेतकऱी, जनावरांनाही पाण्याचा प्रश्न भेडसावण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच मागील वर्षीच्या मौसमात पाऊस कमी प्रमाणात पडल्याने २०२४ साल उजाडताच जानेवारी महिन्यातच राज्यात पाण्याचा टँकरने पाणी पुरवठ्यास सुरुवात झाली. त्यातच यापूर्वी हवामान खात्याने वेळेआधी मान्सून सक्रिय होणार असल्याचे संकेत दिले. मात्र अद्याप तरी मान्सून …

Read More »

पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांची माहिती, दोन पोलिस अधिकारी निलंबित सुरेंदर अग्रवाल यालाही अटक, ड्रायव्हरला पोलिस संरक्षण देणार

मुंबईतील मतदानाच्या आदल्या दिवशी पुणे शहरातील कल्याणीनगर येथे दारू पिऊन पोर्शे कार भरधाव वेगात चालवित दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या एका बिल्डरच्या मुलास वाचविण्यासाठी मदत केलेल्या दोन पोलिस अधिकाऱ्यांनी मदत केल्याची माहिती पुढे आली. त्यानुसार दोन पोलिस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित कऱण्यात आल्याची माहिती पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना …

Read More »

१० वी च्या परिक्षा निकालाची तारीख जाहिर २७ मे ला लागणार दहावीचा निकाल

काही दिवसांपूर्वी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी २० मे रोजी १२ परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत परिक्षेत अयशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना वावगं पाऊल न उचलम्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर राज्यातील दहावी परिक्षेचा निकाल ७ दिवसानंतर लागणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानुसार १० वी परिक्षेचा निकाल आता २७ मे …

Read More »

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी २७ मे पासून अर्ज राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माहिती

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात इयत्ता बारावी च्या फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल २१ मे रोजी जाहीर झाला आहे. मंडळातर्फे पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये घेण्यात येणार असून या परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना २७ मे पासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार असल्याची माहिती, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक …

Read More »

डोंबिवली स्फोटातील मृतांची संख्या १० वर, मालकाला अटक अपघातस्थळावरून आणखी तीन मृत्यू सापडले

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील रासायनिक कारखान्यात झालेल्या स्फोटातील मृतांची संख्या १० वर पोहोचली असून अपघातस्थळावरून आणखी तीन मृतदेह सापडले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली. डोंबिवली बॉयलर स्फोट प्रकरणी पोलिसांनी अमुदान केमिकल्सच्या मालक – मालती प्रदीप मेहता, मलय प्रदीप मेहता यांच्यासह कंपनीचे संचालक, प्रशासक आणि इतर अधिकाऱ्यांविरुद्ध निर्दोष हत्येचा गुन्हा दाखल …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा इशारा,… मनुस्मृतीचा भाग वगळा अन्यथा रस्त्यावर उतरू शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करण्याचा प्रकार म्हणजे जुने बुरसटलेले विचार व वर्णभेदाचा पुरस्कार

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती आणण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न म्हणजे जुने बुरसटलेले विचार व वर्ण भेदाला पुरस्कृत करण्याचा प्रकार आहे. भाजपाला देशाच्या भवितव्याची चिंता नसून मनुवादी विचारांच्या ऱ्हासाची चिंता आहे म्हणूनच शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करण्याचे घाटत आहे. राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा (SCERT) ने जाहीर केला आहे. यात मनुस्मृतीचा समावेश आहे. हा …

Read More »

डोंबिवलीतील बॉयलरच्या लागोपाठ स्फोटात सात जणांचा मृत्यू तर ४८ जण जखमी ठाणे महापालिकेची माहिती

एकाबाजूला वातावरणातील उष्णतेने आधीच हैराण असलेल्या नागरिकांना विशेष म्हणजे कल्याण-डोंबिवली परिसरातील डोंबिवलीतील एमआयडीसी-२ मधील अनुदान कंपनीच्या बॉयलरच्या झालेल्या स्फोटाच्या घटनेत दोन महिला आणि पाच पुरुष अशा किमान सात जणांचा मृत्यू झाला असून ४८ जण जखमी झाले आहेत, अशी माहिती ठाणे महापालिकेने २३ मे रोजी दिली. स्फोटानंतर दुर्घटनेच्या ठिकाणी काही कामगार …

Read More »

आशिष शेलार यांचा सवाल, खाजगी डम्पिंग ग्राउंड आँडिट झाले का? मोगरा आणि इर्ला नाल्याच्या सफाईची पहाणी

नाल्याचा गाळ वसईतील ज्या खाजगी डंम्पिंग ग्राऊंडवर टाकण्यात येतो आहे, त्याचे ऑडिट करण्यात आले आहे का? असा सवाल करीत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी पश्चिम उपनगरातील नालेसफाई बाबत असमाधानी असल्याचे आज सांगितले. मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी आज दुसऱ्या दिवशी पश्चिम उपनगरातील नालेसफाईच्या कामाचा …

Read More »