तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी गुरुवारी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला इशारा दिला आणि त्यांच्यावर मतदार यादीतील विशेष सघन सुधारणा (एसआयआर) चा वापर करून “वंचित आणि असंतुष्ट समुदायांमधून” मतदारांना शांतपणे वगळण्याचा आरोप केला, ज्यामुळे निवडणूक निकाल भाजपाच्या बाजूने झुकतील. “हे सुधारणांबद्दल नाही. ते अभियांत्रिकी निकालांबद्दल आहे,” एम के स्टॅलिन …
Read More »राहुल गांधी यांची स्पष्टोक्ती, माझी चूक…अन्यथा यापूर्वीच जातीय जनगणना झाली असती नरेंद्र मोदी शोकेस, त्यांच्यात आता काही सामान्य नाही
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शोकेस म्हणून बाद केले आणि असा दावा केला की त्यांच्यात कोणताही “सामान्य” पणा नाही. दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये बोलताना राहुल गांधी म्हणाले, “ते फक्त एक मोठे शोकेस आहेत, त्यांना खूप जास्त महत्त्व दिले गेले.” राहुल गांधींनी दावा केला की पंतप्रधान …
Read More »आशिष शेलार यांची माहिती, अमेरिकेतील मराठी शाळांना महाराष्ट्र शासनातर्फे अभ्यासक्रम देऊ आशिष शेलार यांची माहिती, अमेरिकेतील मराठी शाळांना महाराष्ट्र शासनातर्फे अभ्यासक्रम देऊ
अमेरिकेतील मराठी शाळांना महाराष्ट्र शासनातर्फे अभ्यासक्रम देऊ, असे आश्वासन राज्याचे माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड आशिष शेलार यांनी दिले. अमेरिका दौऱ्यावर असणाऱ्या अॅड आशिष शेलार यांनी कॅलिफोर्निया राज्यातील सॅन फ्रान्सिस्को येथील बे एरिया येथे मराठी शाळा चालवणाऱ्या महाराष्ट्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. सेवा भावाने एकत्र आलेली मराठी माणसे …
Read More »चंद्रकांत पाटील यांची घोषणा, राज्यात ‘विद्यार्थी सहाय्यता केंद्र’ स्थापन करणार संगणक केंद्रे व प्रवेश मार्गदर्शनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल
ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेत सुलभता व पारदर्शकता मिळावी, तसेच आवश्यक ते मार्गदर्शन मिळावे यासाठी ‘विद्यार्थी सहाय्यता केंद्रे’ स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सामायिक …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांचे आश्वासन, सर्पमित्रांना स्वतंत्र ओळख देण्यासाठी शिफारस करणार अपघाती विमा मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांना शिफारस करणार
सर्पमित्र हे ग्रामीण व शहरी भागात सापांपासून नागरिकांचे प्राण वाचविण्याचे काम करतात. या सर्पमित्रांना स्वतंत्र ओळख मिळावी, तसेच त्यांच्याबाबतीत काही दुर्घटना घडल्यास त्यांना अथवा कुटुंबियांना अपघाती विमासारखी आर्थिक भरपाई मिळावी यासाठी वन विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे शिफारस केली जाईल, त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, भाजपा युती सरकारने महाराष्ट्राचा तमाशा बनवला विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा
महाराष्ट्राला मोठी राजकीय संस्कृती लाभलेली आहे. यशवंतराव चव्हाण ते विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात महाराष्ट्राचे नाव देशात अभिमानाने घेतले जात होते. पण भाजप सरकारने मागील १० वर्षापासून महाराष्ट्राचा तमाशा करून ठेवला आहे. विधानसभेत पत्याचा क्लब सुरु आहे तर बाहेर WWF चा आखाडा बनला आहे व त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …
Read More »जगदीप धनखड यांच्या अचानक राजीनाम्या नेमके कारण काय? आरोग्य की अन्य न्यायमूर्ती यशवंत वर्मा, ऑपेरेशन सिंदूर आणि निवडणूक आयोगाचे बिहारमधील निवडणूकीसंदर्भातील कृती
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नेहमीप्रमाणे कामकाज सुरू होते. अपेक्षेप्रमाणे वादळी, विरोधी पक्ष सरकारवर हल्ला करत होते. तथापि, दुसरीकडे कुठेतरी अनपेक्षित वादळ निर्माण होत होते, असे विरोधी पक्ष नेत्यांचे वक्तव्य आणि दिवसातील घडामोडी उघड करा. यावरून असे दिसून येते की उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे अनपेक्षित वादळाच्या समोर होते आणि त्यांनी …
Read More »महाराष्ट्र नायक कॉफी टेबल बुकचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेले - राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्य प्रेरणादायी असून त्यांनी महाराष्ट्राला अल्पावधीत प्रगतीपथावर नेले, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाटचालीचा वेध घेणाऱ्या ‘महाराष्ट्र नायक’ या विशेष कॉफी टेबल बुकचे प्रकाशन राज्यपाल सी. …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, ‘सरकार भिकारी आहे’ मंत्रीच म्हणत… हा असंवेदनशिलतेचा कळस कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करण्याची हिम्मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात नाही का?
महाराष्ट्राला एक मोठी राजकीय परंपरा व संस्कृती लाभलेली आहे पण तीच धुळीस मिळवण्याचा विडा देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने उचलला आहे काय? असा प्रश्न पडला आहे. फडणविसांच्या मंत्रिमंडळात एक एक नमुने म्हणजे माणिक, मोती अशी रत्नेच शोभावी अशी आहेत. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी तर कहरच केला आहे. आता तर …
Read More »माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाराजी व्यक्त करत केली घोषणा २५ हजार कोटी रूपये गुंतवणूकीची योजना
राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे म्हणजे वाद असे नवे समीकरण बनले असून त्यांनी शेतकऱ्यांशी निगडीत एकाद्या विषयावर भाष्य केले की, त्याचे रूपांतर लगेच वादात होते. यापार्श्वभूमीवर आज माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळीही शेतकऱ्यांशी संबधित एक नवी योजनेबद्दलची माहिती दिली. त्यातच त्यांच्या सध्याच्या रमी खेळण्याच्या व्हिडिओवरून वाद …
Read More »
Marathi e-Batmya