दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) ही केवळ आधुनिक तांत्रिक संकल्पना न राहता, त्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी दूर करणारे प्रभावी साधन ठरत आहे. दृष्टिदोष, श्रवणदोष, शारीरिक तसेच बौद्धिक अक्षम असलेल्या व्यक्तींसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित उपकरणे, अॅप्स आणि डिजिटल सेवा मोठ्या प्रमाणावर उपयुक्त ठरत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सहाय्यक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना सुलभ सेवा निर्माण करून …
Read More »भारताचा पहिला एआय बेंगळुरू स्थित स्टार्ट अप सर्वम कंपनी बनविणार देशात पोहोचविणारा एआय बनविणार असल्याची माहिती मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली
देशातील पहिले सार्वभौम मोठ्या भाषा मॉडेल (एलएलएम) तयार करण्यासाठी केंद्राने इंडियाएआय मिशन अंतर्गत बेंगळुरूस्थित एआय स्टार्टअप सर्वम एआयची निवड केली आहे. या उपक्रमामुळे सर्वमला पूर्णपणे सुरुवातीपासून पायाभूत मॉडेल विकसित करण्यासाठी आवश्यक असलेली संगणकीय संसाधने उपलब्ध होतील. या मॉडेलमध्ये तर्क, आवाज क्षमता आणि अनेक भारतीय भाषांमध्ये अस्खलितता असेल. हे विविध अनुप्रयोगांमध्ये …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, ‘कृत्रिम बुद्धीमत्तेचा’ वापर मंत्रालयातील सुरक्षेसाठी करा मंत्रालय सुरक्षेचा घेतला आढावा
राज्याच्या काना- कोपऱ्यातून कामाच्या पूर्ततेसाठी नागरिक मंत्रालयात येत असतात. त्यामुळे मंत्रालयामध्ये भेट देणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असते. परिणामी, मंत्रालयातील सुरक्षा यंत्रणेवर ताण पडतो. मंत्रालयात येणारे नागरिक, येथील अधिकारी व कर्मचारीवृंद यांना विनासायास, सुलभ प्रवेश मिळावा आणि सुरक्षा अबाधित देखील अबाधित रहावी, यासाठी कृत्रिम बुद्धमतेचा उपयोग करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र …
Read More »महाराष्ट्राला ‘मार्वल’ च्या माध्यमातून मिळणार आता कृत्रिम बुद्धिमत्तेची साथ… आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापार गुन्ह्याची सोडवणूक करण्यासाठी होणार
आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा एआय हा सध्या तंत्रज्ञानातील सर्वात लोकप्रिय शब्दांपैकी एक झाला आहे. या तंत्रज्ञानाचा वापर सकारात्मक पद्धतीने केला तर मानवाचे जीवन सुकर होऊ शकते. याच उद्देशाने आता जगभर विविध क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्र पोलीस दलालाही आता ‘मार्वल’ कंपनीच्या स्थापनेमुळे गुन्ह्यांची उकल गतीने …
Read More »
Marathi e-Batmya