Tag Archives: एकरी ५० हजाराची मदत करा

जयंत पाटील यांची मागणी, पीएम केअर फंडातून २० हजार कोटी महाराष्ट्राला द्या शेतकरीच आपला कणा…शेतकऱ्यांसाठी चार पाऊले पुढे येऊन सरकारने मदत करावी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आज बीड जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांच्या पाहणी दौऱ्यावर आहेत. दौरा सुरू होण्याआधी जयंतराव पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी शेतकरी आपला कणा असून शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने चार पाऊले पुढे यावे असे आवाहन सरकारला केले आहे. जयंत पाटील पुढे म्हणाले …

Read More »