Tag Archives: कारवाईला प्रत्युत्तर

पाकिस्तानच्या दर्पोक्तीवर भारताचे प्रत्युत्तर, आणखी तणाव वाढवायचा नाही पण… पाकिस्ताने तसा निर्णय घेतल्यास प्रत्युत्तर देऊ

पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या छावण्यांवर भारताने केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याची धमकी पाकिस्तानने दिल्यानंतर काही तासांतच भारताने म्हटले आहे की, तणाव वाढण्याचा कोणताही हेतू नाही. परंतु जर पाकिस्तानने तसे करण्याचा निर्णय घेतला तर त्यास दृढपणे प्रत्युत्तर देण्यास तयार असल्याचे सांगितले. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर …

Read More »