महाराष्ट्र राज्यातील कृषी क्षेत्राचा सर्वांगीण विकास, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर यासाठी राज्य सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा लाभ होत असून, या योजनांमध्ये शेतकऱ्यांचा वाढता सहभागही दिसून येत आहे. मात्र, या वाढत्या प्रतिसादामुळे काही महत्त्वाच्या योजनांसाठी मंजूर निधी अपुरा …
Read More »शिवराज सिंह चौहान यांनी दिला महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा २६९६ कोटी रुपयांच्या तूर खरेदीला केंद्राची मंजुरी
महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, राज्यातील ३.३७ लाख मेट्रिक टन तूर खरेदीला केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मंजुरी दिली. नवी दिल्ली येथे पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे ‘किंमत समर्थन योजने’अंतर्गत (PSS) सुमारे २,६९६ …
Read More »केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांचा तीन दिवसांचा महाराष्ट्र दौरा अहिल्यानगर आणि नाशिक येथे विविध कार्यक्रमांना उपस्थिती
केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान हे ३१ डिसेंबर २०२५ ते २ जानेवारी २०२६ या कालावधीत अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यांच्या दौऱ्यावर येत आहेत. हा दौरा शेतकरी, ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण आणि युवकांसाठी नव्या संधी यांना समर्पित असून, विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या शेतकरी व …
Read More »शेतकऱ्यांचे हित आणि एपीएमसी आधुनिकीकरणासाठी केंद्र-राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक घ्यावी पणन मंत्री जयकुमार रावल यांची केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे मागणी
शेती उत्पादन व्यवस्थापन, शेतकऱ्यांना योग्य मोबदला, साठवणूक सुविधांचे आधुनिकीकरण आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या (एपीएमसी) पायाभूत सुविधा विकासासाठी केंद्र-राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक तातडीने बोलावण्याची मागणी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे केली. तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक हित आणि कृषी …
Read More »द्विपक्षिय व्यापार वाटाघाटीवर पियुष गोयल नंतर शिवराज सिंह चौहान म्हणाले, तडजोड नाही वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या मतानंतर शिवराज सिंह चौहानही भूमिका
भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार वाटाघाटी एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचत असताना, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्ट केले आहे की नवी दिल्ली मुख्य हितांशी तडजोड करणार नाही. “‘राष्ट्र प्रथम’ हा आमचा मूळमंत्र आहे. दबावाखाली कोणतीही वाटाघाटी होणार नाही. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन वाटाघाटी केल्या जातील. भारत कोणत्याही प्रकारच्या …
Read More »१३१ दिवसानंतर शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल यांचे आमरण उपोषण स्थगित उपोषणा थांबविले आहे, आंदोलन नाही असा इशाराही दिला
ज्येष्ठ शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल यांनी १३१ दिवसांनंतर रविवारी आपले बेमुदत उपोषण संपवले. त्यांनी आपले उपोषण संपवले तरी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच राहील, असे त्यांनी नमूद केले. त्यांनी गेल्या वर्षी २६ नोव्हेंबरपासून पिकांना किमान आधारभूत किमती (एमएसपी) वर कायदेशीर हमी मिळावी या मागणीसाठी आणि आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या इतर प्रश्नांसाठी …
Read More »
Marathi e-Batmya