Breaking News

Tag Archives: केंद्रीय गृहमंत्री

अमित शाह यांचा राहुल गांधी सुशीलकुमार शिंदेंना टोला, या लाल चौकात खुशाल फिरा एनडीए सरकारच्या काळात जम्मू आणि काश्मीर सुरक्षित जे तुमच्या काळात नव्हते

जम्मू आणि काश्मीरातील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर तेथील बर्फाळ प्रदेशातही राजकिय वातावरण चांगलेच तापविण्याचा प्रयत्न भाजपाकडून करण्यात येत आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आयस्क्रिम खात गाडीवरून फिरत प्रवास केल्याचे दृष्य पाह्यला मिळाले. तर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही अमित शाह यांच्यावर निशाणा साधताना जम्मू आणि काश्मीरात …

Read More »

पोर्ट ब्लेअरचे आता श्री विजय पुरम नामकरण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करत दिली माहिती

अंदमान आणि निकोबार बेटांची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअरचे आता श्री विजय पुरम असे नामकरण करण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक्सवर ट्विट करत जाहिर केले. तसेच स्पष्ट केले की, देशाला वसाहतवादी जोखडातून मुक्त आणि वसाहतवादीचा गुलामीच्या मानसिकतेतून मुक्त झाल्याचे दाखविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दृष्टीकोन साकार करण्यासाठी म्हणून …

Read More »

अमित शाह यांची राहुल गांधी यांच्यावर टीका, फूट पाडणाऱ्यांच्या मागे उभे राहुल गांधी यांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावरून केली टीका

काँग्रेस खासदार राहुल गांधी हे त्यांच्या परदेश दौऱ्यांदरम्यान ‘भारतविरोधी’ आणि ‘देशविरोधी’ वक्तव्य करत असल्याबद्दल सडकून टीका करत राहुल गांधींनी “नेहमीच देशाच्या सुरक्षेला धोका दिला आहे आणि भावना दुखावल्या असल्याची टीका, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली. अमित शाह पुढे बोलताना म्हणाले की, देशात फूट पाडण्याचा कट रचणाऱ्या शक्तींच्या पाठीशी उभे …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांची टीका, प्रशासनात लॅटरल एन्ट्री…आरक्षण धोक्यात धर्म नाही, तर आरक्षण धोक्यात

मी आधीही म्हणालो होतो, आज पुन्हा सांगतोय धर्म संकटात नाहीय, आरक्षण संकटात आहे. एससी, एसटी आणि ओबीसींना त्यांच्या घटनात्मक अधिकारांपासून वंचित ठेवण्याचे हे भाजपाचे मॉडेल आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली. ॲड. प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की, भाजपा-आरएसएस बाबासाहेबांचे कार्य …

Read More »

लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर देशात CAA कायदा लागू

वादग्रस्त नागरिकत्व (सुधारणा) कायदा, 2019 (CAA) च्या अंमलबजावणीचे नियम आज अधिसूचित केले जातील, अशी घोषणा गृह मंत्रालयाने केली आहे. नागरिकत्व (सुधारणा) नियम, 2024 नावाचे हे नियम CAA-2019 अंतर्गत पात्र असलेल्या व्यक्तींना भारतीय नागरिकत्व मंजूर करण्यासाठी अर्ज करण्यास सक्षम करतील. अर्ज पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने सादर केले जातील ज्यासाठी वेब पोर्टल प्रदान …

Read More »

केंद्रीय मंत्री अमित शाह यांची ट्विटरवरून मुस्लिम लीगवर बंदी नव्या कायद्यातंर्गत युएपीए कायद्याखाली केली कारवाई

देशाचा अविभाज्य भाग असलेल्या जम्मू काश्मीर राज्यासाठी असलेल्या ३७० कलमाच्या माध्यमातून विशेष राज्याचा देण्यात आला. परंतु केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपाच्या अजेंढ्यावरील विषयाची प्रतिपूर्ती करण्यासाठी जम्मू काश्मीरला लागू असलेले कलम ३७० च रद्द केले. त्याचबरोबर या राज्याचा दर्जाही काढून घेतला. संसदेने घेतलेल्या या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले. त्यानंतर …

Read More »

अमित शाह यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने नवा ट्रेंड महाराष्ट्रात निर्माण होतोय का ? मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री केसरकर मात्र शेवटपर्यंत उपस्थित

केंद्रात भाजपा सत्तेवर आल्यानंतर एक नवा ट्रेंड महाराष्ट्राच्या राजकारणात रूळला असून नवी दिल्लीतून केंद्रीय मंत्री गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी जर मुंबई दौऱ्यावर आले तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नव्याने उपमुख्यमंत्री झालेले अजित पवार यांच्यासह खासकरून भाजपाच्या मंत्र्याऐवजी शिंदे गटातील मंत्र्यांनी उपस्थित राहिलेच पाहिजे, असा अलिखित …

Read More »

या चार मानाच्या श्री गणेशांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले दर्शन चारही ठिकाणी सत्कार स्विकारत घेतले दर्शन

महाराष्ट्रात सध्या गणेशोस्तव धुमधडाक्यात सुरु आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही देशाचे गृहमंत्री अमित शाह हे खास मुंबईच्या दौऱ्यावर आपल्या कुटुंबियांसह आले. मुंबई दौऱ्यावर आल्यानंतर मुंबईतील वैशिष्टेपूर्ण असलेल्या मानाच्या चार गणरायांचे दर्शन सत्कार स्विकारत घेतले. जाणून घेऊ या गृहमंत्री अमित शाह यांनी कोणकोणत्या गणरायाचे दर्शन घेतले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले वर्षा …

Read More »

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आणि दुष्काळग्रस्त भागातील प्रकल्पांना मदत द्या गांधीनगर येथील पश्चिम क्षेत्रिय परिषदेच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मागणी

दुष्काळग्रस्त मराठवाड्यात पाण्याची समस्या आहे. नदी जोड प्रकल्प प्रकल्प, मराठवाडा वॉटर ग्रीड आणि कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी याचा योग्य तो वापर यासाठी करण्यास केंद्राकडून मदत हवी त्याचप्रमाणे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते आज अहमदाबाद येथील गांधीनगर येथे पश्चिम …

Read More »

अमित शाह यांनी मांडलं नवं राजद्रोह क्रिमिनल सुधारणा विधेयक मॉब लिचिंग प्रकरणी मिळणार मृत्यूदंड

ब्रिटीश राजसत्तेने त्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कारवायांना आळा घालण्यासाठी राजद्रोह कायद्याची तरतूद केली होती. या कायद्याचा वापर करत देश स्वातंत्र्य झाल्यानंतरही केंद्र सरकारकडून गैरवापर करण्यात येत असल्याचा आरोप काहीजणांनी केला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने याप्रश्नी सुनावणी घेताना ब्रिटीशांच्या काळातील राजद्रोह कायदा अद्याप कशासाठी ठेवला आहे अशी विचारणा केंद्र सरकारला करत हा …

Read More »