Tag Archives: खासदार

वर्षा गायकवाड यांचा आरोप, देवेंद्र फडणवीसांच्या बिल्डर मित्रावर सरकार मेहरबान जुहूचा ८०० कोटींचा महापालिकेचा भूखंड बिल्डरच्या घशात

देवभाऊचे सरकार आपल्या लाडक्या बिल्डर मित्रासाठी सर्व नियम व कायदे बाजूला ठेवून सरकारी भूखंड बहाल करत सुटले आहे. जुहूतील एक मोठा भूखंड या सरकारने आपल्या मर्जीतल्या बिल्डर मित्राला बेकायदेशीरपणे दिला आहे. हा भूखंड विशेष माणसाला देण्यासाठी बीएमसीने बुलेट ट्रेनच्या वेगाने मंजुरी देत अवघ्या ४ दिवसात निर्णय घेतला. विशेष म्हणजे एसआरए …

Read More »

सुप्रिया सुळे यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेटः बैठक बोलवा आझाद मैदानावर दिवे बसवावे

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून आझाद मैदानावर मागील तीन दिवसांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केले. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास्थळी अनेक राजकीय नेते पदाधिकारी सध्या भेटीसाठी येत आहेत. त्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दुपारी मनोज जरांगे पाटील यांची आंदोलनस्थळी जाऊन भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा सवाल, मुंबईकरांची जीवघेण्या प्रवासातून सुटका करण्यासाठी काय केले? लोकसभेत तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून केंद्राला केला सवाल

मुंबईची उपनगरीय रेल्वे ही लाईफलाईन आहे. परंतु दररोज होणारे अपघात आणि असुरक्षित प्रवासाने ती डेथलाईन बनली. लोकलने जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. रेल्वे विभाग व सरकारकडे सातत्याने लोकल सेवेबद्दल तक्रार करूनही त्यात काही फरक पडलेला नाही. मुंबईतील लोकल सेवेसाठी सरकारने काय काय उपाययोजना केल्या, असा सवाल मुंबई काँग्रेस अध्यक्ष …

Read More »

राज ठाकरे यांच्या इशाऱ्यावर भाजपाच्या निशिकांत दुबेचे ट्विट, मैने राज ठाकरें को हिंदी सिखा दी निशिकांत दुबे याने राज ठाकरेच्या वक्तव्यावर केला पलटवार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपा खासदार निशिकांत दुबे यांच्या ‘पटक पटक के मरेंगे’ (तुम्हाला मारेन) या वक्तव्यावर पलटवार करताना ओ दुबे तुम मुंबई मे आ, तुम्हे समंदर मे डुबो डुबो के मारेंगे असे प्रत्युत्तर देत पलटवार केला. त्यावर निशिकांत दुबे याने पुन्हा राज ठाकरे यांना डिवचण्यासाठी …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल, ज्या माशेलकर समितीचा संदर्भ दिला जातोय ती विभागाची नाही सत्ताधारी आणि सरकारचे दलाल खोट्या अफवा पसरवतायत

भाजपाच्या हिंदी सक्तीच्या अजेंडाविरुद्ध आज उभा महाराष्ट्र एकवटला असताना ही एकजूट होऊ नये आणि भाजपच्या महाराष्ट्र व मराठी द्वेषी धोरणाविरुद्ध मराठी माणूस लढा उभारू नये यासाठी सत्ताधारी मंडळी आणि सरकारचे दलाल खोट्या अफवा पसरवून तसेच चुकीचा संदर्भ देऊन कसं उपद्रव माजवत आहेत, असा आरोप मुंबई काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी, धारावी पुनर्विकास मास्टर प्लॅन तात्काळ मागे घ्या, थेट जनसुनावणी घ्या सर्व घरांचे सर्वेक्षण पूर्ण न करता एमआरटीपी MRTP चे उल्लंघन

भाजपा युती सरकारने मंजूर केलेला धारावी पुनर्विकास मास्टर प्लॅन हा पूर्णपणे अन्यायकारक आहे. सार्वजनिक पद्धतीने सल्लामसलत न करता, धारावीतील सर्व घरांचे सर्वेक्षण पूर्ण न करता आणि महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियमांचे (MRTP) स्पष्टपणे उल्लंघन करीत सरकारने या प्रकल्पाला दिलेली मंजुरी धक्कादायकच नाही तर असंवैधानिक आणि अनैतिक आहे. हा मास्टर प्लॅन सर्वसमावेशक …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी, मुंबईच्या नालेसफाईतील भ्रष्टाचाराची ‘एसीबी’ मार्फत चौकशी करा यंदाही मुंबईत मुसळधार पावसात अनेक भागांत पाणी साचण्याची गंभीर परिस्थिती

मुंबईत मान्सूनपूर्व नालेसफाईसाठी भाजपा युती सरकारने करदात्यांचे कोट्यवधी रुपये खर्च केले. पण प्रत्यक्ष कामांची स्थिती अत्यंत भीषण आहे. नालेसफाई असो वा रस्ते काँक्रिटीकरणाची कामे यात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या कामांमधील भ्रष्टाचाराची चौकशी एसीबी ACB मार्फत करा आणि दोषी कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करून सर्व दोषींवर कठोर कारवाई करा, …

Read More »

असदुद्दीन ओवैसी यांची स्पष्टोक्ती, म्हणून भाजपा सतत निवडणूका जिंकतेय भाजपाने हिंदू मतांना एकत्रित केले, विरोधी पक्ष अपयशी ठरला

विरोधी पक्ष अपयशी ठरल्यामुळे आणि त्यांनी हिंदू मतांना एकत्रित केल्यामुळे भाजपा सातत्याने निवडणुका जिंकत आहे, असे हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सांगत मोदीविरोधी मतांमध्ये कपात करण्याच्या सूचनांना नकार दिल्याचा दावाही यावेळी केला. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत एमआयएमआयचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी सांगितले. पुढे बोलताना असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, तुम्ही माझ्यावर …

Read More »

असदुद्दीन ओवैसी यांचे तुर्कीला आवाहन, पाकिस्तानला दिलेल्या पाठिंब्याचा विचार करावा तुर्कीच्या विकासात भारताचे योगदान

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी तुर्कीला पाकिस्तानकडे असलेल्या राजनैतिक झुकावाचा पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी भारताशी असलेले खोलवरचे ऐतिहासिक संबंध आणि देशात सन्मानाने राहणाऱ्या २० कोटींहून अधिक मुस्लिमांच्या उपस्थितीचा उल्लेख केला आहे. १७ मे रोजी बोलताना ओवैसी यांनी तुर्कीच्या विकासात भारताच्या भूतकाळातील योगदानावर प्रकाश टाकला आणि पाकिस्तानची सध्याची वाटचाल …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा खोचक सल्ला, लाडकी बहिण योजनेसाठी मोदी सरकारकडून पॅकेज आणा आदिवासी, मागास व वंचित समाजाच्या हक्काचा निधी ‘लाडकी बहिण’ योजनेसाठी वळवू नका

भाजपा युती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विकास विभाग आणि सामाजिक न्याय विभागाचा अनुसूचित जाती आणि नव-बौद्ध समाजासाठी असलेला निधी वळवला आहे. नियमानुसार या समाज घटकांचा निधी इतर खात्याला वर्ग करत येत नाही, पण भाजपा सरकार सर्व कायदे धाब्यावर बसवून मनमानी कारभार करत आहे. आदिवासी व सामाजिक विभागाचा निधी …

Read More »