तामिळनाडूतील करूर येथे आयोजित अभिनेता कम राजकारणी विजय यांच्या टीव्हीके पक्षाच्या रॅली दरम्यान चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेतील मृतांची संख्या ४० वर पोहोचली आहे. त्यामुळे घटनेतील वारसांना तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी १० लाख रूपयांची मदत जाहिर केली आहे. तर अभिनेता विजय यांनी मृतांच्या वारसांना २० लाख रूपयांची मदत जाहिर केली …
Read More »जगन्नाथ पुरीच्या रथयात्रेत चेंगराचेगरीची घटना तीन जणांचा मृत्यू तर अनेकजण जखमी
रविवारी (२९ जून २०२५) पहाटे पुरी येथे रथांभोवती झालेल्या चेंगराचेंगरीत दोन महिलांसह तीन भाविकांना आपला जीव गमवावा लागला आणि अनेक जण जखमी झाले. ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी चेंगराचेंगरीत झालेल्या जीवितहानीबद्दल त्यांच्या सरकारच्या वतीने वैयक्तिकरित्या माफी मागितली. त्यांनी सुरक्षा व्यवस्थेतील कथित त्रुटींची तात्काळ चौकशी करण्याची घोषणा केली, मुख्यमंत्री मोहन …
Read More »कर्नाटक उच्च न्यायालयाचे पोलिसांना आदेश, केएससीए कायदेशीर कारवाई नको जबरदस्तीची कारवाई करण्यापासून न्यायालयाने रोखले
४ जून रोजी बेंगळुरूमध्ये आरसीबीच्या विजयोत्सवादरम्यान एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीच्या संदर्भात दाखल झालेल्या एफआयआरच्या आधारे कर्नाटक उच्च न्यायालयाने पोलिसांना कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनविरुद्ध कोणतीही जबरदस्ती कारवाई करू नये असे निर्देश दिले. ६ जून रोजी, न्यायमूर्ती एस.आर. कृष्णा कुमार यांनी केएससीएच्या अध्यक्ष रघुराम भट, सचिव ए. शंकर आणि कोषाध्यक्ष ई.एस. …
Read More »चिन्नास्वामी स्टेडियमवरील चेंगराचेंगरीच्या घटनेची उच्च न्यायालयाकडून सु-मोटो दखल पुढील सुनावणी १० जून रोजी घेणार
रॉयल चॅलेंजर्सच्या विजयानिमित्त बेंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आयोजित कार्यक्रमानंतर चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर काल झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला. या घटनेची कर्नाटकच्या उच्च न्यायालये सु-मोटो दखल घेत याप्रकरणी खटला दाखल करून घेतला. तसेच या प्रकरणी आज सुनावणी घेतल्यानंतर याप्रकरणाची पुढील सुनावणी १० जून घेण्याचा निर्णय घेतला. कर्नाटक उच्च न्यायालयाचे …
Read More »रॉयल चॅलेंजर्सचा विजय, चेंगराचेंगरीच्या दुर्घटनाः मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर लाखोंचा जमाव मृतकांच्या नातेवाईकांना १० लाख रूपयांची नुकसान भरपाई जाहिर
बुधवारी (४ जून २०२५) बेंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर आयपीएल २०२५ चॅम्पियनशिपमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी हजारो चाहते जमले होते. पण स्टेडियमच्या बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत अनेक जण मृत झाले असून हा मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. शिवाजीनगरमधील बोरिंग हॉस्पिटलमध्ये सहा जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे, तर …
Read More »काँग्रेसच्या टीकेला पंतप्रधान मोदींचे प्रत्युत्तर, मानसिक गुलामांकडूनच धर्माची थट्टा अमेरिकेच्या २१ मिलेयनमच्या रकमेवरून केले भाष्य
अमेरिकेने २१ मिलेनियम इतकी रक्कम भारतातील निवडणूकांमध्ये मतदारांचा सहभाग वाढविण्यासाठी दिल्याची माहिती जाहिर केली. तसेच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही यासंदर्भात पुन्हा एकदा पुर्नरूच्चार करत दुसऱ्या कोणाला तरी निवडूण आणण्यासाठी ही रक्कम दिल्याचेही सांगितले. मात्र अमेरिकेच्या या दाव्यावर काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांनी प्रश्न उपस्थित करत तो निधी बांग्लादेशला जाईपर्यंत देशातील …
Read More »काँग्रेसच्या सुप्रिया श्रीनेत यांचा आरोप, हा अपघात नव्हे तर हत्याकांड दर तासाला १५०० जनरल डब्ब्याची तिकिटे विकली जात होती
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर जे घडले ते अपघात नव्हते तर हत्याकांड होते, सुरक्षेचा मोठा अभाव आहे. रेल्वे प्रशासनाला मोठ्या संख्येने भाविकांच्या आगमनाची अपेक्षा होती. १५ फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली स्टेशनवर दर तासाला १५०० जनरल तिकिटे विकली जात होती. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव मृत्युची आकडेवारी लपवण्यात व्यस्त आहेत. याप्रकरणी रेल्वेमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा …
Read More »दिल्ली चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर संजय राऊत यांचा आरोप, सरकारी आकडा खोटा.. दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीच्या घटनेवरून केला आरोप
काल रात्री दिल्ली रेल्वे स्थानकावर महाकुंभ मेळ्यासाठी प्रयागराजला जाणाऱ्या दोन रेल्वे गाड्या अचानक रद्द करण्यात आल्याची अफवा पसरली. आणि दिल्ली रेल्वे स्थानकावर एकच धावपळ सुरु होऊन चेंगराचेंगरीची घटना घडली. या चेंगराचेंगरीच्या घटनेत १८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानक प्रशासनाकडून देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी …
Read More »लालूप्रसाद यादव यांची टीका, महाकुंभ फालतू …काही अर्थ नाही दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू
१४४ वर्षानंतर महाकुंभ मेळावा आल्याचे सांगत आणि हा महाकुंभ महिनाभर चालणार असल्याचा प्रचार उत्तर प्रदेश सरकार आणि केंद्र सरकारने देशभरात मोठ्या प्रमाणावर केला. या महाकुंभबद्दल आस्था निर्माण व्हावी याकरिता मोठमोठ्या राजकीय नेत्यांना आणि त्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक भाजपाशासित राज्याचे …
Read More »महाकुंभ मेळ्यातील चेंगराचेंगरीच्या घटनेवर चर्चा कराः संसदेत विरोधकांची मागणी अर्थसंकल्पावरील चर्चेऐवजी महाकुंभ मेळ्यातील चेंगराचेंगरीवर चर्चा करण्याची मागणी
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प २०२५-२६ वरील संसदीय चर्चा आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावासह दोन्ही सभागृहात सुरू होईल अशी अपेक्षा होती. मात्र महाकुंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेवरून विरोधकांनी चर्चेची मागणी करत लोकसभा आणि राज्यसभेत गोंधळास सुरुवात केली. लोकसभा आणि राज्यसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान महाकुंभ चेंगराचेंगरी दुर्घटनेवर चर्चा करण्याचे …
Read More »
Marathi e-Batmya